शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मत्स्य विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी चाचपणी

By admin | Updated: October 17, 2016 02:08 IST

जिल्ह्यातील तलाव व नद्यांमध्ये बारमाही पाणी राहते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण आहे.

अधिकाऱ्यांसोबत चर्चा : कृषी विज्ञान केंद्राला भेटगडचिरोली : जिल्ह्यातील तलाव व नद्यांमध्ये बारमाही पाणी राहते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्य विज्ञान केंद्राची स्थापना करण्याचा विचार शासनस्तरावरून सुरू आहे. सदर केंद्र सुरू करण्याबाबत गुरूवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन या परिसराची पाहणी केली. यावेळी केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व्ही. जे. तांबे, आत्माचे अधिकारी पवार, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अमर शेट्टीवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव व नद्यांची संख्या आहे. या जलसाठ्यांमध्ये वर्षभर पाणी राहते. त्यामुळे मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण गडचिरोली जिल्ह्यात आहे. मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी गावकऱ्यांना त्याबाबतची माहिती व सुविधा पुरविण्याची गरज आहे. ही माहिती पुरविण्यासाठी जिल्हास्तरावर केंद्र स्थापन केले जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्राचा परिसर खूप मोठा आहे. त्यासोबत आत्मा प्रकल्पाची सांगड घातल्यास प्रशिक्षण व प्रात्यक्षिक एकाच ठिकाणी मिळू शकणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण व्यवस्था अधिक मजूबत होण्यास मदत होईल, असा आशावाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.कृषी महाविद्यालयाची इमारत तयार झाली आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालय स्थलांतरित झाले नाही. लवकरातलवकर कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. धानपिकासंदर्भात करण्यात आलेल्या विविध प्रयोबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. (नगर प्रतिनिधी)