शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वन्यप्राण्यांकडून धानाची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:31 IST

वैरागड येथील किल्ल्यालगत असलेल्या झाडाझुडूपांत दिवसभर रानडुकरे आश्रयाला असतात. रात्रीच्या सुमारास परिसरातील धान पुंजण्याची नासधूस करतात. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देवन विभागाकडून पंचनामे : वैरागडच्या किल्ल्यालगत रबी पिकाचेही नुकसान

आॅनलाईन लोकमतवैरागड : वैरागड येथील किल्ल्यालगत असलेल्या झाडाझुडूपांत दिवसभर रानडुकरे आश्रयाला असतात. रात्रीच्या सुमारास परिसरातील धान पुंजण्याची नासधूस करतात. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले. त्यातही जे उत्पादन हाती येण्याची शक्यता होती ते सुद्धा रानडकरांकडून नासधूस केली जात असल्याने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिसकावला जात आहे. वन्य जीवांच्या शिकारीबाबत वन विभागाचे अत्यंत कडक नियम असल्याने वन्य जीवांच्या शिकारींच्या प्रमाणात मोठ्या प्र्रमाणावर घट झाली आहे. रानडुकरामुळे दरवर्षी पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे रानडुकरांच्या शिकारीबाबत कायदा शिथिल करावी, अशी मागणी होती. यासाठी आघाडी शासनाच्या काळात रानडुकरांच्या बाबतीत शिथिलता देणारा कायदा करण्यात आला होता. परंतु राज्यात विद्युत पुरवठ्याने वन्य प्राण्यांचे शिकार होण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच वाघाच्या शिकारीचे प्रमाण उघडकीस आल्यानंतर कायदा अधिक कडक करण्यात आला. वैरागड परिसरातील ज्या शेतातीत धान, तूर पिकाची खरोखरच हानी झाली. त्यांच्या धानाचे पंचनामे करून वरिष्ठांकडे अहवाल आर्थिक भरपाईसाठी वन विभागामार्फत पाठविण्यात आले आहेत.वडधा परिसरातही नुकसानपरिसरातील टेंभा, चांभार्डा, मरेगाव, मौशिखांब, डार्ली, बोरी येथील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे. या शेतीत रात्रीच्या सुमारास डुकरे येऊन धानाच्या गंजीची नासधूस करतात. तसेच रबी पिकाचेही नुकसान करतात. त्यामुळे वन विभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांकडून वन विभागाकडे होत आहे.रानडुकरांमुळे पिकांची हानी होत असेल तर वन विभागाच्या अटी, शर्तीनुसार रानडुकराची शिकार करता येते. परंतु इतर वन्य जीवांना इजा देखील होऊ नये. वन्यजीवांना धोका झाल्यास कायदेशीर कारवाई होते.- एम. एन. मेश्राम, क्षेत्र सहायक वैरागड.