शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

वैनगंगा नदी पुलावर डांबरीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:38 IST

भेंडाळा : वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलावरील डांबर उखडल्याने पुलावरून ये-जा करताना वाहन चालकांना त्रास हाेत आहे. दोन महिन्यांपूर्वी या ...

भेंडाळा : वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलावरील डांबर उखडल्याने पुलावरून ये-जा करताना वाहन चालकांना त्रास हाेत आहे. दोन महिन्यांपूर्वी या पुलावरचे डांबर पूर्णतः काढण्यात आले, परंतु अजूनपर्यंत या पुलावर नवीन डांबर टाकण्यात आले नाही. या ठिकाणी किरकोळ अपघातही झाले आहेत. त्यामुळे पुलावर डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हरणघाट नदी पुलावर कठडे आहेत. त्यामुळे अतिवेगाने येणारी वाहने एखाद्या वेळी पुलाचे कठडे तोडून वाहनासह नदीपात्रात काेसळू शकतात. हा धाेका असतानाही पुलाची देखभाल दुरुस्ती करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. दरवर्षीच पावसाळ्यात पुलावरील डांबर उखडते. विशेष म्हणजे, चामोर्शी-मूल हा रस्ता पूर्ण उखडला असल्याने, या परिसरातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. आजच्या घडीला वैनगंगा पुलावर एक दोन नव्हे, तर अनेक ठिकाणचे डांबर काढल्याने रस्त्यावरचा उंच भाग स्पष्ट दिसून येताे. याच ठिकाणी विशेषत: रात्री अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.