शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एटापल्ली रूग्णालयातील सौरदिवे दूर करणार अंधार

By admin | Updated: October 18, 2014 23:25 IST

परिसरात असलेल्या विद्युतच्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सौर विद्युतची यंत्रणा उभारण्यात येत असून एका महिन्यात ग्रामीण रूग्णालयाचा परिसर सौर

एटापल्ली : परिसरात असलेल्या विद्युतच्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सौर विद्युतची यंत्रणा उभारण्यात येत असून एका महिन्यात ग्रामीण रूग्णालयाचा परिसर सौर दिव्यांनी उजाळणार आहे. एटापल्ली हे तालुकास्थळ असले तरी या गावापर्यंत पोहोचलेली विद्युत शेकडो किलोमिटर जंगलातून आली आहे. त्यामुळे थोडाही वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्यास जंगलातील एखादे झाड कोसळून विद्युत पुरवठा खंडित होतो. सदर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्याच दिवशी जंगलात जाणे विद्युत कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे एकदा खंडित विद्युत पुरवठा किमान २ दिवस पूर्ववत सुरू होत नाही. ही नित्याचीच बाब बनली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने रूग्णालय प्रशासनाने लाखो रूपये खर्चून सौर दिव्यांची यंत्रणा बसविण्याचे काम सुरू केले आहे. रूग्णालयातील वार्डांसह बाहेरच्या परिसरातही सौरदिवे लावण्यात आले आहेत. सौरदिवे प्रकाशित होण्याबरोबरच रूग्णालयातील अत्यावश्यक साधनेही चालतील, याची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेली सौर उर्जेची प्रचंड यंत्रणा लक्षात घेता हे सहज शक्य होणार आहे. एटापल्ली येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना आजपर्यंत विद्युत खंडित झाल्यानंतर अंधाराचा सामना करावा लागत होता. मात्र या यंत्रणेमुळे एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात नेहमीच प्रकाशमान राहील, अशी अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)