शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

करपतेय धानपीक !

By admin | Updated: October 6, 2014 23:11 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व आॅक्टोबर महिनाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऐन कापणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या धानपीकाचा बहर अतिपावसामुळे नष्ट झाला होता.

पावसाची दांडी : पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडवैरागड : गतवर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व आॅक्टोबर महिनाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऐन कापणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या धानपीकाचा बहर अतिपावसामुळे नष्ट झाला होता. यामुळे धानपीकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या महिनाभरापासून वरूणराजाची वक्रदृष्टी असल्याने धानपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. तसेच जिल्हाभरातील हलके धानपीक सध्या अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या प्रारंभी आणि मध्यंतरीच्या काळात पावसाने उसंत घेतली होती. मात्र त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी लगबगीने धानपीकाची रोवणी आटोपून घेतली. ऐन धानपीक बहराला येत असताना पावसाने आॅगस्ट महिन्यापासून कायमचा निरोप घेतला आहे. मध्यंतरीचे १५ दिवस पूर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यानंतर मात्र गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत या १० दिवसाच्या कालावधीत जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याने भरले. यामुळे यंदा भरघोष पीक येण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र आॅगस्ट महिन्याच्या ११ तारेखपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. कमी मुदतीचे हलके धानपीक सध्या लोंबाला आले आहेत. परंतु पाण्याअभावी जिल्ह्यातील शेकडो हेक्टर वरील धानपीक सध्या करपायला लागले आहेत. तोंडात आलेला घास वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. (वार्ताहर)