शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

योजना पोहोचविण्यात काँग्रेस संघटन अपयशी

By admin | Updated: June 29, 2014 23:54 IST

राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असले तरी सरकारच्या या निर्णयाची ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटन पूर्णत:

लक्ष घाला : मारोतराव कोवासेंनी डागली तोफगडचिरोली : राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असले तरी सरकारच्या या निर्णयाची ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटन पूर्णत: अपयशी ठरले आहे. आदिवासी भागातील लोकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचलेलाच नाही, अशी टिका माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी केली आहे. मारोतराव कोवासे यांनी म्हटले आहे की, गेल्या १० वर्षात राज्यातील काँग्रेस आघाडीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतलेत परंतु सरकार चालविणाऱ्या नेतृत्वाला हे निर्णय लोकापर्यंत पोहोचविता आले नाही. काँग्रेस पक्ष संघटनेचे काम सरकारचे निर्णय लोकापर्यंत नेण्याचे आहे. परंतु जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन निष्क्रीय लोकांच्या हातात देण्यात आले असल्याने त्यांना सरकारच्या निर्णयाची माहिती गावापर्यंत नेताच आली नाही. आजही अनेक आदिवासी बहूल गावात खावटी कर्ज आदिवासींना मिळालेले नाही. सरकारच्या अनेक योजनांचा लाभ आदिवासीपर्यंत पोहोचलेला नाही. विधानसभा निवडणुकीला आणखी दोन महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीचा उपयोग गतीमान प्रशासन करून लोकापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी करण्यात यावा. तसेच सरकारच्या निर्णयाची जनजागृती काँग्रेस पक्षाने गावागावात जाऊन करावी, असा सल्लाही मारोतराव कोवासे यांनी दिला आहे. परिस्थिती जर बदलविली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीतही लोक पक्षाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, अशी भितीही कोवासे यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष संघटनेने याबाबत गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)