शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

धम्म, शील व संघाचे आचरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:31 IST

गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. आज जगातील परिस्थिती लक्षात घेतली तर शांतीचा मार्ग सुधारण्याची वेळ आली आहे. बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे, असे प्रतिपादन भंते भगिरथ यांनी केले.

ठळक मुद्देभंते भगिरथ यांचे प्रतिपादन : कोटरीतील वर्षावासाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. आज जगातील परिस्थिती लक्षात घेतली तर शांतीचा मार्ग सुधारण्याची वेळ आली आहे. बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे, असे प्रतिपादन भंते भगिरथ यांनी केले.घोट परिसरातील कोटरी-माडेमुधोलीतील नालासंगमावरील अरण्यवास बौद्धविहारात वर्षावास समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भिक्खू प्रज्ञानंद, भिक्खू धम्मरक्षित, भदंत धम्मचक्र, भंते अनोमदशी, भिक्षू रत्नमनी, श्रमीनर शांतीज्योती, भिक्षूनी सुजाता, सुमेधा आदी मान्यवर उपस्थित होते.बौद्ध विहारातील बालोद्यान निर्माण केले जाणार आहे. या कामाचे लोकार्पण आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, घोटचे सरपंच विनय बारसागडे, पशुराम दुधबावरे, वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे, अनूप अद्धेकीवार, प्रशांत शहा, रमेश अधिकारी, क्षेत्रसहायक दिलीप कौशिक, हेमंत उपाध्ये, इंडिया नगराळे आदी उपस्थित होते.बौद्ध विहाराचा परिसर निसर्गमय आहे. या परिसराला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आ.डॉ.देवराव होळी यांच्या पुढाकारातून ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.