शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

धम्म, शील व संघाचे आचरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:31 IST

गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. आज जगातील परिस्थिती लक्षात घेतली तर शांतीचा मार्ग सुधारण्याची वेळ आली आहे. बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे, असे प्रतिपादन भंते भगिरथ यांनी केले.

ठळक मुद्देभंते भगिरथ यांचे प्रतिपादन : कोटरीतील वर्षावासाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. आज जगातील परिस्थिती लक्षात घेतली तर शांतीचा मार्ग सुधारण्याची वेळ आली आहे. बौद्ध बांधवांनी धम्म, शील व संघाचे आचरण करावे, असे प्रतिपादन भंते भगिरथ यांनी केले.घोट परिसरातील कोटरी-माडेमुधोलीतील नालासंगमावरील अरण्यवास बौद्धविहारात वर्षावास समारोप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भिक्खू प्रज्ञानंद, भिक्खू धम्मरक्षित, भदंत धम्मचक्र, भंते अनोमदशी, भिक्षू रत्नमनी, श्रमीनर शांतीज्योती, भिक्षूनी सुजाता, सुमेधा आदी मान्यवर उपस्थित होते.बौद्ध विहारातील बालोद्यान निर्माण केले जाणार आहे. या कामाचे लोकार्पण आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, घोटचे सरपंच विनय बारसागडे, पशुराम दुधबावरे, वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे, अनूप अद्धेकीवार, प्रशांत शहा, रमेश अधिकारी, क्षेत्रसहायक दिलीप कौशिक, हेमंत उपाध्ये, इंडिया नगराळे आदी उपस्थित होते.बौद्ध विहाराचा परिसर निसर्गमय आहे. या परिसराला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आ.डॉ.देवराव होळी यांच्या पुढाकारातून ५० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.