शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

शालेय विद्यार्थ्यांना केंद्रीस्तरीय, तालुका व जिल्हा स्तरावर जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणच्या बसेस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद आहेत. धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने या मार्गे प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देरांगी बस दीड महिन्यांपासून बंद : खासगी वाहनातून धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शालेय विद्यार्थ्यांना केंद्रीस्तरीय, तालुका व जिल्हा स्तरावर जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणच्या बसेस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद आहेत. धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने या मार्गे प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या मार्गे शिक्षणासाठी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना तसेच अन्य प्रवाशांना खासगी प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी प्रवाशी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरणा केला जातो. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. धानोरा-रांगी मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसेस व खासगी प्रवाशी वाहने ये-जा करीत असतात. परंतु अतिवृष्टीमुळे सदर मार्गाची दुरवस्था झाली. परिणामी या मार्गावरील महामंडळाची बससेवा बंद झाली. परंतु खासगी प्रवाशी वाहतूक सुरू आहे. ढवळी, वाघभूमी, मोहली, रांगी या पर्यायी मार्गाने खासगी वाहतूक सुरू आहे. हा मार्ग दहा किमीचा आहे.शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी २०१२ मध्ये मॉडेल सुरू केले. येथे इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत वर्ग असून १५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ९० ते ९५ विद्यार्थी बाहेरगावाहून ये-जा करतात. धानोरा येथून ४० ते ४५ विद्यार्थी दररोज मोहली येथे शिक्षणाकरिता येतात. तसेच रांगी परिसरातून ३० ते ४० विद्यार्थी धानोरा येथे शाळा व महाविद्यालयीन शिक्षणाकरिता येतात. बसफेरी बंद असल्याने खासगी वाहनांमध्ये कोंबून नेले जात असल्याने विद्यार्थीही त्रस्त झाले आहेत.पाठपुरावा करूनही दुर्लक्षमोहली येथील मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापकांनी बस आगार तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन मोहली मार्गे बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु रस्ता खराब असल्याचे कारण दाखविण्यात आले. ज्या मार्गाने खासगी प्रवाशी वाहतूक सुरू आहे. त्या मार्गाने एसटी बस का जाऊ शकत नाही, असा सवालही पालकांनी केला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक