शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गाव विकासासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:24 IST

राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, चांगल्या कामातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्देखासदारांचे आवाहन : कुनघाडात पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन

आॅनलाईन लोकमततळोधी (मो.) : राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, चांगल्या कामातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.कुनघाडा (रै.) ग्रामपंचायत आवारात कुनघाडा (रै.), नवेगाव (रै.) व तळोधी (मो.) या तीन गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते उद्घाटक बोलत होते. यावेळी मंचावर सहउद्घाटक आ. डॉ. देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. कृष्णा गजबे, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, सरपंच अविनाश चलाख, पं.स. सभापती आनंद भांडेकर, पं. स. सदस्य सुभाष वासेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, तळोधीच्या सरपंच माधुरी सुरजागडे, नामदेव उडाण, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, बाबुराव कुकुडे, संतोष भांडेकर, जलप्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, श्रावण भांडेकर, उपसरपंच दुधबळे, मीना कोडाप, दिलीप चलाख आदी मान्यवर उपस्थित होते.शनिवारी खा. अशोक नेते यांच्या हस्ते प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन ग्रामपंचायतीच्या आवारात करण्यात आले. पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, सरकारच्या निर्देशानुसार ग्राम आराखडा पाच वर्षांचा बनवून त्यानुसार विकास कामे होऊ शकतात. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच बंधारे पूर्णत्वास आले असून यापुढेही सिंचन सुविधेवर भर राहणार आहे. वन विभागाच्या अटी दूर होताच रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार आहे, असे नेते यांनी सांगितले. सदर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर सुविधेमुळे तीन गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत विद्यमान केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता संजय वाघ, संचालन जि.प. सदस्य रमेश बारसागडे यांनी केले तर आभार अभियंता अभय कोतपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक उपस्थित होते.