शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अहेरी राजनगरीत स्वच्छतेची ऐसीतैशी

By admin | Updated: May 23, 2017 00:44 IST

राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात स्वच्छतेची पूर्णपणे वाट लागली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे झाले आहेत.

ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे : नाल्यांचा उपसा रखडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नगर पंचायतीचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात स्वच्छतेची पूर्णपणे वाट लागली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे झाले आहेत. कचरापेटीमध्ये टाकलेला कचरा नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कचऱ्यामुळे पावसाळ्यात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अहेरी उपविभागातील सर्वात मोठे शहर म्हणून अहेरीची ओळख आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाले. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पंचायत नियोजनबध्द काम करेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र नगर पंचायत स्थापन होऊन सुध्दा स्वच्छतेच्या बाबतीत कोणताच फरक पडला नाही. पूर्वी प्रमाणेच कचऱ्याचे ढिगारे आजही कायम आहेत. किंबहुना काही वार्डांमध्ये कचऱ्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. राजवाडाकडे जाणाऱ्या मार्गावर कचरा पसरला आहे. याच मार्गावर आदिवासी विकासचे वसतिगृह व स्वयंम अपार्टमेंट आहे. येथील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाजवळ कचराकुंडी आहे. सदर कचराकुंडी कचऱ्याने पूर्णपणे भरली आहे. मात्र येथील कचरा उचलण्याकडे नगर पंचायत दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कचराकुंडीच्या सभोवताल कचरा पडला आहे. पावसाळ्यापूर्वी या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.