शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST

ओमविकास बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरद्वारा आयोजित मुलचेरा तालुक्यातील लोहारा या गावी कोरोना लसीकरणावर जनजागृती मेळावा घेण्यात आला, यावेळी ते ...

ओमविकास बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूरद्वारा आयोजित मुलचेरा तालुक्यातील लोहारा या गावी कोरोना लसीकरणावर जनजागृती मेळावा घेण्यात आला, यावेळी ते बाेलत हाेते.

डॉ. पांडे म्हणाले, कोणत्याही व्यक्तीने लसीच्या दोन मात्रा घ्याव्या, दोन्ही मात्रा कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. जगभरात कोराेनाने थैमान घातलेले असून, त्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. लसीच्या पहिल्या मात्रानंतर आपली राेगप्रतिकारशक्ती वाढते मात्र दुसऱ्या लसीनंतर ती आणखीन किती तरी पटीने वाढत असते. त्यानंतर आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तरी त्याचे दुष्परिणाम दिसून येत नाही. कधी आपण पहिली मात्रा घेतली तर दुसरी लस घ्यायची गरज नाही, असा विचार अनेकांच्या मनात निर्माण होतो तसेच लस घेतल्यानंतरही कोराेना होतो त्यामुळे लस कशासाठी घ्यायची, असे एक ना अनेक विचार माणसाच्या मनात येत असतात आणि त्यामुळे प्रश्न उत्तर या माध्यमाद्वारे प्रा. डॉ. भारत पांडे यांनी लोहारा गावातील स्त्री-पुरुषासोबत चर्चा करून त्यांचे समाधान केले.

आष्टी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक पंदीलवार, करण लोणारे यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरणाबाबत चर्चा घडवून आणून अनेक शंकांचे समाधान केले. याप्रसंगी रसिका मडावी, दीपक गावंडे, अनिल गावडे, जिजाबाई आत्राम आदींसह गावकरी उपस्थित होते .