शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

बाल विकास विभागाकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 20, 2017 00:42 IST

देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम बाल विकास विभागाकडे आहे. मात्र या विभागाकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

एटापल्लीत मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचा आरोपएटापल्ली : देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम बाल विकास विभागाकडे आहे. मात्र या विभागाकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या विभागाच्या योजनांवरील खर्च दिवसेंदिवस घटत चालला आहे. हे धोरण अन्यायकारक असून या विरोधात तीव्र लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केले. एटापल्ली येथे अंगणवाडी महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी छाया कागदेलवार, सलेस्तीना कुजूर, सुवर्णा सरकार, मोनिका बिश्वास, निलीमा बेडके, अनुसया झाडे यांच्यासह एटापल्ली तालुक्यातील इतर अंगणवाडी कर्मचारी सदर मेळाव्याला उपस्थित होते. पुढे बोलताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की, गेल्या ४० वर्षाच्या कार्यकाळात अंगणवाडी महिलांना पाच वर्ष तर कधी तीन वर्षाच्या अंतराने मानधनात वाढ होत होती. मात्र पहिल्यांदाच पाच वर्षांचा कालावधी उलटूनही अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. यावरून अंगणवाडी महिलांबाबत तसेच या विभागाच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत शासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या वेळी अनेक फसव्या घोषणा देऊन केंद्र व राज्यातील सरकार सत्तेवर आले. आता या सर्व घोषणांचा विसर पडला आहे. केंद्र शासनाला त्यांच्या घोेषणांची आठवण करून देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी तसेच देशभरातील इतर कर्मचारी व नागरिकांनी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक भाषणात गुलशन शेख यांनी अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. अल्पसे मानधन दिले जाते. ते देखील नियमित दिले जात नाही. छाया कागदेलवार यांनी अंगणवाडी महिलांना किमान वेतन देण्याची मागणी मेळाव्यादरम्यान केली. (तालुका प्रतिनिधी)