शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

छत्तीसगड सीमेवरची गावे समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: January 31, 2015 23:20 IST

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील गावांच्या समस्यांकडे सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारने आपल्या सीमावर्ती भागात

धानोरा : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील गावांच्या समस्यांकडे सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारने आपल्या सीमावर्ती भागात विकास कामे करण्यावर भर देणे सुरू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील सावंगा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी कनेली, मोरचुल, अलकनार ही गावे विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. कनेली, मोरचुल व अलकनार या गावात मागील सात-आठ महिन्यांपासून वीज पुरवठा बंद आहे. गावात वीज पुरवठ्यासाठी १४ ते १५ वीज खांबांची गरज आहे. परंतु महावितरण कपंनीकडील चारचाकी शासकीय वाहन नादुरूस्त असल्याने या भागाकडे महावितरणाचे अधिकारी लक्ष देत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कनेली गावच्या दशरीबाई बाजीराव आतला, मनकीबाई चमरी बोगा, दुर्गेश कश्यप, देऊ चमरू उसेंडी, मनकू बोगा, शेरगा बोगा यांनी १४ आॅगस्ट २०१४ ला प्रत्येकी एक हजार ५० रूपये प्रमाणे डिमांड विजेसाठी बँकेत भरला. साडेपाच महिने लोटले, परंतु त्यांना विजेचा पुरवठा झाला नाही. कनेलीटोला येथे विहीर आहे. परंतु या विहिरीचे पाणी लवकरच संपते त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना एक किमीची पायपीट उन्हाळ्याच्या दिवसात करावी लागते.