शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड सीमेवरची गावे समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: January 31, 2015 23:20 IST

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील गावांच्या समस्यांकडे सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारने आपल्या सीमावर्ती भागात

धानोरा : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील गावांच्या समस्यांकडे सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारने आपल्या सीमावर्ती भागात विकास कामे करण्यावर भर देणे सुरू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील सावंगा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी कनेली, मोरचुल, अलकनार ही गावे विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. कनेली, मोरचुल व अलकनार या गावात मागील सात-आठ महिन्यांपासून वीज पुरवठा बंद आहे. गावात वीज पुरवठ्यासाठी १४ ते १५ वीज खांबांची गरज आहे. परंतु महावितरण कपंनीकडील चारचाकी शासकीय वाहन नादुरूस्त असल्याने या भागाकडे महावितरणाचे अधिकारी लक्ष देत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कनेली गावच्या दशरीबाई बाजीराव आतला, मनकीबाई चमरी बोगा, दुर्गेश कश्यप, देऊ चमरू उसेंडी, मनकू बोगा, शेरगा बोगा यांनी १४ आॅगस्ट २०१४ ला प्रत्येकी एक हजार ५० रूपये प्रमाणे डिमांड विजेसाठी बँकेत भरला. साडेपाच महिने लोटले, परंतु त्यांना विजेचा पुरवठा झाला नाही. कनेलीटोला येथे विहीर आहे. परंतु या विहिरीचे पाणी लवकरच संपते त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना एक किमीची पायपीट उन्हाळ्याच्या दिवसात करावी लागते.