शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

साडेसहा दशकानंतर चारभट्टीत पोहोचली बस

By admin | Updated: December 7, 2015 05:33 IST

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष उलटले तरी कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या चारभट्टी

कुरखेडा : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष उलटले तरी कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या चारभट्टी गावासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे गावातील नागरिकांना दळणवळणासाठी प्रचंड पायपीट करावी लागत होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे महामंडळाच्या गडचिरोली आगाराने रविवारपासून कुरखेडा-चारभट्टी बसफेरी सुरू केली आहे. स्वातंत्र्याच्या साडेसहा दशकानंतर दुर्गम चारभट्टी गावाला महामंडळाची बस पोहोचली. रविवारी कुरखेडा येथे जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी प्रथमच सुरू झालेल्या कुरखेडा-चारभट्टी बसफेरीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी प्रभाकर तुलावी, बसस्थानक प्रमुख राठोड, नरेंद्र किरणकर, सरपंच संजय दर्रो, उपसरपंच पितांबर बह्याळ, ग्रा.पं. सदस्य तुलाराम हलामी, रंजना तिरगम, सुगंधा मडावी, शामराव गोटा, करगसू कवडो, सुरेश कवडो, यशवंत मांडवे, ऋषी हलामी, वासुदेव निंबेकर, रमेश सरदारे, संदीप तिरगम, गजानन नाट आदीसह प्रवाशी व नागरिक उपस्थित होते. चारभट्टी गावासाठी महामंडळाने बससेवा सुरू केल्यामुळे चारभट्टी गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)विद्यार्थ्यांसह प्रवाशांची झाली सोय४चारभट्टी गावातील अनेक विद्यार्थी कुरखेडा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची ये-जा करण्यासाठी प्रचंड पायपीट होत होती. या समस्यची दखल घेऊन जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट व पं.स. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी बसफेरीसाठी आगाराकडे पाठपुरावा केला. त्यामुळे बसफेरी सुरू झाली.