शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बांबूसाठी बुरुड कामगारांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST

आरमोरी व देसाईगंज येथील जवळपास सहाशे बुरुड कामगार बांबूच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. बांबूपासून विविध उपयोगी वस्तू तयार करून ...

आरमोरी व देसाईगंज येथील जवळपास सहाशे बुरुड कामगार बांबूच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. बांबूपासून विविध उपयोगी वस्तू तयार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षभरापासून म्हणजे कोरोना लॉकडाऊनपासून या कामगारांना वनविभागाकडून हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात आलेला नाही .त्यामुळेच व्यवसाय ठप्प होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

या कामगारांचे जीवन बांबूवर अवलंबून असल्याने कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा गंभीर त्यांच्यासमोर उभा आहे.

गडचिरोली जिल्ह्यात बांबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून, पेसाअंतर्गत वन समितीला बांबू काढण्याचे आणि विक्री करण्याचे हक्क दिले आहेत. वन समितीद्वारे जास्त किमतीने पेपर मिलला बांबू पाठविले जातात. त्यामुळेच या कामगारांना बांबू पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. वनविभागाने पेसा अंतर्गत मोडणारा बांबू बुरुड कामगारांकरिता १० टक्के राखीब ठेवावा याकरिता बुरुड समाज बहुद्देशीय विकास संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले; परंतु आजतागायत बांबू कामगारांच्या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही. उपवनसंरक्षक व आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनाही वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र परिस्थिती जैसे थे. बांबूचा पुरवठा करावा, अशी मागणी बुरुड समाज बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष मधुकर बोरकर, सचिव ज्ञानदेव हिरापुरे, दिलीप हिरापुरे, नेपाल नागपुरे, देवेंद्र हिरापुरे, नरेश हिरापुरे, चंद्रशेखर नागपुरे, सुशील बोरकर, गोमा गराडे, निशांत हिरापुरे आदींनी देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे केली आहे.