शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कचऱ्यासह लाकूड जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:05 IST

आलापल्ली वन परिक्षेत्रात कुपकटाईचे काम सुरू असून या ठिकाणी कचºयासोबत बिटाच्या साईजचे लाकडे सुध्दा जाळली जात आहेत. सदर प्रकार आलापल्ली वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये उघडकीस आला असून अशा प्रकारामुळे वन विभागाचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देवन विभागाचे नुकसान : कक्ष क्रमांक ४२ मधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली वन परिक्षेत्रात कुपकटाईचे काम सुरू असून या ठिकाणी कचºयासोबत बिटाच्या साईजचे लाकडे सुध्दा जाळली जात आहेत. सदर प्रकार आलापल्ली वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये उघडकीस आला असून अशा प्रकारामुळे वन विभागाचे मोठे नुकसान होत आहे.कक्ष क्रमांक ४२ मध्ये टीपीडब्ल्यूसी अंतर्गत कूप कटाईचे काम सुरू आहे. या कामादरम्यान उपयोगात येणारी लाकडे वगळता जागा स्वच्छ करण्यासाठी उर्वरित छोट्या फांद्या व कचरा जाळण्यात येतो. मात्र कक्ष क्रमांक ४२ मध्ये उर्वरित फांद्या व कचऱ्यासोबत लाकडे सुध्दा जाळण्यात आली आहे. बिट म्हणून ज्याचा उपयोग होऊ शकतो, अशी मोठी लाकडे सुध्दा या आगीत जळून खाक झाली आहे. सबंधित वनरक्षकाच्या दुर्लक्षितपणामुळे कक्ष क्रमांक ४२ मध्ये मोठी लाकडे जळून नष्ट झाली आहे. कचरा जाळताना खबरदारी बाळगल्यास सदर बिट विक्री करून यातून वन विभागाला महसूल प्राप्त झाला असता, तसेच जंगलात पडून असलेले लाकडे ग्रामस्थ सरपण म्हणून उपयोगात आणू शकत होते. मात्र कक्ष क्रमांक ४२ मध्ये कचºयासोबत लाकडे जाळण्यात आल्याने वन विभाग व ग्रामस्थांचाही काही फायदा झाला नाही. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित कार्यक्षेत्रातील वनरक्षकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.तक्रार प्राप्त झाली असली तरी व्यस्ततेमुळे मी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करू शकलो नाही. कर्तव्यात मी प्रामाणिक असून प्रत्यक्षात पाहणी केल्यावर दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल.- रवी अग्रवाल, उपविभागीय वनाधिकारी, आलापल्ली

टॅग्स :fireआग