शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात मोडले; कागदपत्राअभावी सडले

By admin | Updated: June 21, 2014 01:38 IST

अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे ...

आरमोरी : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी आरमोरी पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. वर्षोन्वर्षे ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार होण्याच्या मार्गावर आहेत.वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्त्यांचे रूंदीकरण झाले नाही. त्याचबरोबर रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या जाते. त्याचबरोबर अवैध दारूची वाहतुक करणारे वाहन, चोरी, कोंबळा बाजार, जुगारावर धाड टाकून जप्त केलेली वाहने पोलीस स्टेशनच्या आवारातच ठेवली जातात. सदर वाहने सोडविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र बऱ्याच वाहनांचे कागदपत्रेच राहत नाही. त्यामुळे सदर वाहन पोलीस स्टेशनमधून परत जाऊ शकत नाही. त्याचबरोबर न्यायालयीन खटला चालू असलेली वाहने खटल्याचा निकाल लागल्याशिवाय नेता येत नाही. वर्षोन्वर्ष खटल्याचा निकाल लागत नाही. तोपर्यंत हे वाहन ऊन, वारा, पाऊस यांना अंगावर झेलत पोलीस स्टेशनमध्येच पडून राहते. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर सदर वाहन परत नेता येऊ शकते मात्र तोपर्यंत वाहन भंगारामध्ये विकण्याच्याच लायकीचे झाले असल्याने बरेच वाहनधारक वाहन नेण्यास तयार होत नाही. १० वर्षानंतर सदर वाहन ओळखणेही कठीण होऊन बसते. त्यामुळे वाहन पोलीस स्टेशनमध्येच कायमचे पचते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये सायकल, दुचाकी, चारचाकी वाहने, कार यासाखी हजारो वाहने भंगार झाली आहेत. एवढी मोठी वाहने व्यवस्थित ठेवण्यासाठी पोलीस स्टेशनकडे जागा नाही. त्यामुळे ही वाहने उघड्यावरच बेवारस स्थितीत पडली आहेत. ठाण्यातील शेकडो सायकली पूर्णपणे गंजल्या आहेत. काही सायकलीचे भाग कायमचे नष्ट झाले असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)