शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

भामरागडातील अतिक्रमण हटविले

By admin | Updated: February 24, 2016 01:14 IST

भामरागड शहराच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने सोमवारपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.

विश्वेश्वरराव चौक केला मोकळा : दोन महिन्यात शहराचा चेहरा बदलणारभामरागड : भामरागड शहराच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने सोमवारपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.त्यांतर्गत पहिल्या दिवशी पर्लकोटा नदीपासून राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले. या कामी तीन जेसीबी व दहा ट्रॅक्टर लावण्यात आले होते. अतिक्रमण हटविल्यानंतर निघालेला मलबा रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात आला. अतिक्रमण काढताना चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक व्यावसायिकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढून विश्वेश्वरराव चौकापर्यंतचा रस्ता मोकळा करून दिला. नगर पंचायत झाल्यानंतर आता या कामाला अतिक्रमण काढून गती मिळेल, अशी आशा आहे. येत्या दोन महिन्यात भामरागडचा चेहरा, मोहरा बदलवू असे नगराध्यक्ष राजू वड्डे, बांधकाम सभापती हरिभाऊ रापेल्लीवार, प्रशासक परसे यांनी लोकमतला सांगितले.रखडलेले काम लागेल आता मार्गीगेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण रखडले होते. तसेच पर्लकोटा नदीपासून बबलू मेडिकल समूह निवासी शाळेपर्यंत दोन्ही बाजुच्या नाली बांधकाम करण्यात आले. तेथून पोलीस स्टेशनपर्यंत नाली बांधकाम रखडले. त्यानंतर विश्वेश्वर चौकातून टोलाकडे जाणाऱ्या मार्गावर कलवट न बांधल्याने समूह निवासी शाळेचे सांडपाणी चौकात वाहत होते.