शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

पुलावरील मोठा खड्डा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:56 IST

येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : वैरागड भागातील अनेक पूल व रस्त्यांची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : येथून जवळच वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या वैरागड-मानापूर मार्गावर मागील वर्षी पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलावर मोठा खड्डा पडला. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.वैरागड परिसरातील अनेक रस्ते व पुलांची दुरवस्था झाली आहे. संबंधित यंत्रणेच्या वतीने योग्य नियोजन व कामात दर्जा ठेवला जात नसल्याने वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली आहे. सन २०१६ मध्ये वैलोचना नदीवर पुलाचे काम सुरू झाले. दोन वर्षात मोठ्या पुलाचे काम पूर्ण होऊन सन २०१८ पासून या पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र गतवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावर मोठा खड्डा पडला. संबंधित कंत्राटदाराकडून हा खड्डा बुजविण्यात आला. मात्र यावर्षी सुद्धा त्याच खड्ड्यासमोर दुसरा खड्डा निर्माण झाला. त्यामुळे भरधाव येणाºया वाहनाला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरमोरी-वैरागड-अंगारा-मालेवाडा व परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने या मार्गावर नेहमी वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे वैलोचना नदीच्या पुलावर पडलेला खड्डा योग्य पद्धतीने बुजविण्यात यावा, तसेच इतर पुलांचीही दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.आरमोरी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्थाआरमोरी तालुक्याचा विस्तार वाढला असून अनेक गावात रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय वैरागड, मानापूर, देलनवाडी या भागातही दुरावस्था झालेल्या पुलामुळे पावसाळ्यात अनेक मार्गावरची वाहतूक विस्कळीत होत असते. मात्र या समस्येकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस