शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भामरागडवासीयांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:11 IST

छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीवरील पुलावर मंगळवारी रात्री ९ वाजता पाणी चढले. त्यामुळे भामरागडवासीयांचा जीव पुन्हा टांगणीला लागला असल्याचे दिसून येत होते. पर्लकोटा नदीच्या अगदी तिरावर असलेल्या भामरागड शहरात यावर्षीच्या पावसाळ्यात जवळपास सहा वेळा पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देपुन्हा पूर परिस्थिती : मंगळवारी रात्री ८ वाजता पुलावर चढले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीवरील पुलावर मंगळवारी रात्री ९ वाजता पाणी चढले. त्यामुळे भामरागडवासीयांचा जीव पुन्हा टांगणीला लागला असल्याचे दिसून येत होते. पर्लकोटा नदीच्या अगदी तिरावर असलेल्या भामरागड शहरात यावर्षीच्या पावसाळ्यात जवळपास सहा वेळा पाणी शिरले आहे. सतत घरात व दुकानांमध्ये पाणी शिरत असल्याने साहित्याचे नुकसान होत आहे. पाऊस आता ओसरेल, अशी शक्यता असतानाच मंगळवारी सकाळपासून पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. दिवसभरात पुलाला पाणी टेकले होते. रात्री पुलावरून पाणी चढले. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंगळवारची संपूर्ण रात्र प्रशासन व भामरागडवासीयांना जागून काढावी लागली.पालकमंत्र्यांचा कार्यक्रम रद्दभामरागड येथील आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत आयोजित केले होते. मात्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कार्यक्रम रद्द झाला. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना निराश होऊ परतावे लागले.

टॅग्स :floodपूरRainपाऊस