शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सावधान, कमी झाेपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST

काेराेना काळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. ...

काेराेना काळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. जेथे चिंता तेथे झाेप येत नाही. असे म्हटले जाते. झाेपण्याचा प्रयत्न केला तरी झाेप येत नाही. काही व्यक्तींना माेबाइलचा छंद लागला आहे. थाेडाही वेळ मिळाला तरी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲप, ट्विटर यांचे अपडेट बघितले जातात. रात्री उशिरापर्यंत माेबाइल बघितला जाते. सकाळी कामावर जाण्यासाठी नियाेजित वेळेवर उठावेच लागते. अशावेळी झाेप पुरेशी हाेऊ शकत नाही. सातत्याने पुरेशी झाेप न झाल्याने त्याचे माेठे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात.

बाॅक्स

अपुऱ्या झाेपेचे ताेटे

- हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो.

- राेगप्रतिकारशक्ती कमी हाेते.

- दिवसा फ्रेश वाटत नाही.

- वजन वाढण्याचा धाेका बळावतेा.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

झाेप का उडते

- काेराेना काळात अनेकांचा राेजगार गेला. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता भासत राहते.

- लाॅकडाऊनमुळे मित्र व नातेवाइकांना भेटणे अशक्य झाले. सतत घरीच राहिल्यामुळे सामाजिक दुरी निर्माण झाली आहे.

- दैनंदिन जीवनक्रम बदलला आहे. सकाळी उठायची चिंता नसल्याने रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने झाेप कमी हाेते.

-घरच्या घरी राहिल्यामुळे माेबाइल व टीव्ही पाहण्याचा अतिरेक झाला आहे.

-माेबाइल, टीव्ही, लॅपटाॅप, संगणक यांच्यामधून निळा लाइट निघते. ताे डाेळ्यांवर पडल्याने मेंदूतून स्त्रवणाऱ्या मेलॅटाेटीनी या हार्माेन्सचे प्रमाण कमी हाेते. त्यामुळे झाेप येत नाही.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

बाॅक्स

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे

झाेप येणे ही मेंदूशी संबंधित क्रिया आहे. मेंदू हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग आहे. झाेपेच्या गाेळ्या थेट मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे थाेडाही फरक पडला तरी त्याचे माेठे दुष्परिणाम हाेऊ शकतात. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी घेऊ नये.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

नेमकी झाेप किती हवी

नवजात बाळ-१६ ते १८ तास

१ ते ५ वर्ष-१० ते १२ तास

६ ते १२- ९ ते ११ तास

१३ ते १८- ८ ते १० तास

१९ च्या पुढे ६ ते ८ तास

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

संतुलित आहार व व्यायाम आवश्यक

निराेगी शरिरासाठी संतुलीत आहार व पुरेसा व्यायाम आवश्यक आहे. व्यायाम केल्यास शरीर थकते व रात्री निवांतपणे झाेप येते. व्यायामामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’