शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सावधान, कमी झाेपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:40 IST

काेराेना काळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. ...

काेराेना काळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. जेथे चिंता तेथे झाेप येत नाही. असे म्हटले जाते. झाेपण्याचा प्रयत्न केला तरी झाेप येत नाही. काही व्यक्तींना माेबाइलचा छंद लागला आहे. थाेडाही वेळ मिळाला तरी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲप, ट्विटर यांचे अपडेट बघितले जातात. रात्री उशिरापर्यंत माेबाइल बघितला जाते. सकाळी कामावर जाण्यासाठी नियाेजित वेळेवर उठावेच लागते. अशावेळी झाेप पुरेशी हाेऊ शकत नाही. सातत्याने पुरेशी झाेप न झाल्याने त्याचे माेठे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात.

बाॅक्स

अपुऱ्या झाेपेचे ताेटे

- हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो.

- राेगप्रतिकारशक्ती कमी हाेते.

- दिवसा फ्रेश वाटत नाही.

- वजन वाढण्याचा धाेका बळावतेा.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

झाेप का उडते

- काेराेना काळात अनेकांचा राेजगार गेला. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता भासत राहते.

- लाॅकडाऊनमुळे मित्र व नातेवाइकांना भेटणे अशक्य झाले. सतत घरीच राहिल्यामुळे सामाजिक दुरी निर्माण झाली आहे.

- दैनंदिन जीवनक्रम बदलला आहे. सकाळी उठायची चिंता नसल्याने रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने झाेप कमी हाेते.

-घरच्या घरी राहिल्यामुळे माेबाइल व टीव्ही पाहण्याचा अतिरेक झाला आहे.

-माेबाइल, टीव्ही, लॅपटाॅप, संगणक यांच्यामधून निळा लाइट निघते. ताे डाेळ्यांवर पडल्याने मेंदूतून स्त्रवणाऱ्या मेलॅटाेटीनी या हार्माेन्सचे प्रमाण कमी हाेते. त्यामुळे झाेप येत नाही.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

बाॅक्स

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे

झाेप येणे ही मेंदूशी संबंधित क्रिया आहे. मेंदू हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग आहे. झाेपेच्या गाेळ्या थेट मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे थाेडाही फरक पडला तरी त्याचे माेठे दुष्परिणाम हाेऊ शकतात. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी घेऊ नये.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

नेमकी झाेप किती हवी

नवजात बाळ-१६ ते १८ तास

१ ते ५ वर्ष-१० ते १२ तास

६ ते १२- ९ ते ११ तास

१३ ते १८- ८ ते १० तास

१९ च्या पुढे ६ ते ८ तास

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

संतुलित आहार व व्यायाम आवश्यक

निराेगी शरिरासाठी संतुलीत आहार व पुरेसा व्यायाम आवश्यक आहे. व्यायाम केल्यास शरीर थकते व रात्री निवांतपणे झाेप येते. व्यायामामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’