शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

पाणी पुरवठ्याबाबत गंभीर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:12 IST

माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, ....

ठळक मुद्देकृषी सभापतींचे आवाहन : देसाईगंजात तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांनी केले.स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत देसाईगंज पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी तालुकास्तरीय पाणीगुणवत्ता कार्यशाळा पार पडली. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी पं. स. सभापती मोहन गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशन पारधी, पं. स. सदस्य अशोक नंदेश्वर, शेवंता अवसरे, रेवाता अलोणे, अर्चना ढोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एस. डी. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर केला पाहिजे, स्वच्छतेच्या सवयी पाळल्या पाहिजे, यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असणे आवश्यक आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तसेच शुद्ध पाणी, शुद्ध परिसर, वैयक्तिक स्वच्छता, व्यवस्थापन, पर्यावरण व पारंपारिक ऊर्जा पारदर्शकता आदी विषयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस. एच. कटरे, आरोग्य सहायक दरडमारे, सहायक बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या उईके यांनी याप्रसंगी पाणीगुणवत्तेबाबत तांत्रिकदृष्ट्या मौलिक मार्गदर्शन केले.प्रास्ताविक स्वाती लांजेवार, संचालन अर्चना बडोले यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पेशने यांनी मानले. कार्यशाळेला सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आरोग्यसेवक व जलसुरक्षक हजर होते.गोदरीमुक्त ग्राम पंचायतींचा सत्कारसदर कार्यशाळेत हागणदारीमुक्त झालेल्या देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव, कसारी, डोंगरगाव, विसोरा, कुरूड या ग्राम पंचायतीचे सरपंच, सचिव यांना पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफि देऊन सत्कार करण्यात आला.पाणी गुणवत्ता संनियंत्रण स्वच्छ भारत मिशन आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सांगड घालून देसाईगंज तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतींनी ही चळवळ प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, पं. स. सभापती मोहन गायकवाड, रोशनी पारधी, सुनीता मरस्कोल्हे व उमेशचंद्र चिलबुले आदींनी केले.