शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

आपत्ती निवारणाबाबत दक्ष राहा

By admin | Updated: May 17, 2015 02:14 IST

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करून नागरिकांना सुरक्षा मिळावी यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती निवारणाबाबत दक्ष राहावे,

अहेरी : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करून नागरिकांना सुरक्षा मिळावी यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती निवारणाबाबत दक्ष राहावे, असे निर्देश अहेरीचे तहसीलदार एस. एन. सिलमवार यांनी दिले.अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी तहसील कार्यालयात आपत्ती निवारण मान्सूनपूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून तहसीलदार सिलमवार बोलत होते. या बैठकीत आपत्तीच्या वेळेस संपर्क यंत्रणा सज्ज ठेवणे, बोट, लाईफ जॉकेट, जनरेटर, जेसीबी आदी साहित्य तयार ठेवणे, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहून संवेदनशील भागात लाऊडस्पीकरद्वारे पुराची माहिती देणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नदी काठावरील अतिक्रमण काढणे, आरोग्य यंत्रणा व चमू सुसज्ज ठेवणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे, अन्न व इतर जीवनाश्यक वस्तूंचा नागरिकांना पुरवठा करणे, तसेच पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा करून स्वच्छता ठेवणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अहेरीचे अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, पोलीस निरिक्षक चंद्रकांत चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बोबडे, आगार व्यवस्थापक राकडे, तालुका कृषी अधिकारी पानसरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, महावितरणचे अभियंता पिंपळे आदीसह बीएसएनएल, पाटबंधारे तसेच गृहरक्षक दलाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)