शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नक्षलग्रस्त भागात पेटले बॅनर युध्द

By admin | Updated: May 23, 2017 17:14 IST

नक्षल सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामीण भागात बॅनर युध्द पेटले असल्याचे दिसून येत आहे.

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : पश्चिम बंगाल राज्यात झालेल्या नक्षलबरी येथील लढाईला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त जनतेने २३ ते २९ मे या कालावधीत नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन बॅनरच्या माध्यमातून केले आहे. तर आदिवासी बचाव समितीच्या नावाने जिमलगट्टा परिसरात बॅनर बांधण्यात येऊन नक्षल्यांनी आदिवासींची लूट केली असल्याचा आरोप केला आहे. एकंदरीतच नक्षल सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामीण भागात बॅनर युध्द पेटले असल्याचे दिसून येत आहे. नक्षल्यांनी २३ मेच्या रात्री एटापल्ली पासून अगदी तीन किमी अंतरावर असलेल्या जीवनगट्टा व डोली मार्गावर बॅनर बांधले आहेत. या लाल रंगाच्या बॅनरवर नक्षलबरीच्या लढाईच्या लढाईला ५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त आनंदोस्तव साजरा करावा, नक्षल चळवळीचे संस्थापक चारू मुजूमदार यांना लाल सलाम, साम्राज्यवाद व नोकरशाहीवादापासून सावध राहा, असा संदेश देण्यात आला आहे. २३ मे च्याच रात्री आदिवासी बचाव समितीच्या नावाने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात बॅनर टाकले आहे. यामध्ये नक्षल्यांनी निरपराध नागरिकांची हत्या करणे बंद करावे, आदिवासींच्या नावावर खंडणी वसुली बंद करावी, नक्षल्यांद्वारे बंद पाळण्याच्या आवाहनाचा धिक्कार करावा, असे आवाहन केले आहे. दोन्ही बाजुने आवाहन करणारी बॅनर व नक्षल पत्रके ग्रामीण भागात टाकण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.