शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 20:30 IST

Gadchiroli News सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर ४० टक्क्यांनी अत्याचार वाढले, असा आराेप पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी गडचिराेली येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देकेजरीवालांच्या वक्तव्याचा निषेध

गडचिराेली : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत तसेच सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर ४० टक्क्यांनी अत्याचार वाढले, असा एनसीआरबीचा रिपाेर्ट आहे. या दाेन्ही सरकारच्या काळात महिला असुरक्षित झाल्या, असा आराेप पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी गडचिराेली येथे पत्रकार परिषदेत केला.

घाेट परिसरातील काेठरी बुद्धविहारात वर्षावास समापन साेहळ्याच्या निमित्ताने प्रा. कवाडे गुरुवारी गडचिराेलीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. सर्वधर्म समभावाचे तत्त्व पाळणाऱ्या महाराष्ट्रात, तसेच देशात सध्या केवळ सत्तेसाठी राजकारण केल्या जात आहे, असा आराेप प्रा. कवाडे यांनी केला.

आगामी काळात आमचा पीरिपा पक्ष काेणत्या पक्षासाेबत आघाडी करणार, काेणत्या पक्षासाेबत जायचे, याबाबतचा निर्णय ११ नाेव्हेंबरपर्यंत पक्षाची काेअर कमिटी घेणार आहे, असे प्रा. कवाडे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीश्वर बाेरकर, महासचिव भूषण सहारे, प्रमाेद खाेब्रागडे, दिलीप पाटील, ॲड. विनाेद बांबाेळे आदी उपस्थित हाेते.

संविधान हाच धर्म

भारतीय चलनी नाेटांवर महात्मा गांधीजींचा फाेटाे आहे. त्या नाेटांवर माता लक्ष्मी व गणेशजी यांचे फाेटाे प्रकाशित करावे, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच केले. या वक्तव्याने सर्वधर्म समभावाच्या तत्त्वाला मूठमाती दिल्यासारखे हाेईल. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा. सरकार व देशाला काेणताही धर्म नाही. देश आणि सरकारसाठी संविधान हाच धर्म आहे, असे सांगत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या या वक्तव्याचा आपण निषेध करताे, असे प्रा. कवाडे यावेळी म्हणाले.

सुरजागड प्रकल्प गडचिराेली जिल्ह्यातच व्हावा

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प गडचिराेली जिल्ह्यातच झाला पाहिजे, जेणेकरून स्थानिक बेराेजगारांना राेजगार मिळेल, अशी भूमिका प्रा. कवाडे यांनी यावेळी मांडली. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन उद्याेग उभारणीसाठी आपण पाठपुरावा करणार, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडे