शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

अहेरीत शांतता सभा

By admin | Updated: August 18, 2015 01:35 IST

स्वातंत्र्यदिनी आलापल्ली येथील नागरिक, व्यापारी व शाळकरी मुलांना पोलिसांनी बेदम मारहान केली होती.

आलापल्ली : स्वातंत्र्यदिनी आलापल्ली येथील नागरिक, व्यापारी व शाळकरी मुलांना पोलिसांनी बेदम मारहान केली होती. त्यामुळे आलापल्ली येथे तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर पोलीस विभागाप्रति नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अहेरी पोलीस मुख्यालयात शांतता सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक रत्तुभाई मुलानी, किरण वाघ यांच्यासह आलापल्ली येथील व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार यांनी आलापल्ली येथील मुख्य चौकात गोंधळ उडून एखाद्या सामाजिक कंटकाकडून दुकानांना आग लावणे, लुटालुट करणे आदी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शांतता राखण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला, असे मार्गदर्शन केले.पोलिसांवर कारवाई करा४लाठीचार्ज दरम्यान पोलिसांनी प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, वनरक्षक, वाहनचालक, विद्यार्थी, पानठेला व्यवसाय करणारे, प्रवासी यांच्यावर बेच्छुट लाठीचार्ज केला. यासाठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी शांतता सभेदरम्यान आलापल्ली येथील नागरिकांनी एसडीपीओ पवार यांच्याकडे केली.