शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

बाधित ७४ शेतकरी अर्थसहाय्यापासून वंचित

By admin | Updated: June 15, 2017 01:36 IST

तालुक्यातील कुंभीटोला, कुरखेडा या दोन गावांची खरीप हंगाम २०१५ च्या पिकांची ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी होती.

२०१५ च्या हंगामात ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : तालुक्यातील कुंभीटोला, कुरखेडा या दोन गावांची खरीप हंगाम २०१५ च्या पिकांची ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी होती. त्यामुळे या दोन गावांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र बाधित ७४ शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून अर्थसहाय्य मिळाले नाही. त्यामुळे अर्थसहाय्य घेण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी या दोन गावातील ७४ शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १५ जानेवारी २०१६ च्या पत्रानुसार कुरखेडाच्या तहसीलदारांकडे बाधित शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र शासनाचे निर्देश बाजूला सारून प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य न देता शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात शासनाने चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कुरखेडा येथील शेतकरी नरेशचंद्र नाकाडे, भास्कर देशमुख, राजीराम देशमुख, वामदेव सोनकुसरे, विस्तारी भानारकर, बालकदास चांदेवार आदींनी केली आहे.