शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

बाधित ७४ शेतकरी अर्थसहाय्यापासून वंचित

By admin | Updated: June 15, 2017 01:36 IST

तालुक्यातील कुंभीटोला, कुरखेडा या दोन गावांची खरीप हंगाम २०१५ च्या पिकांची ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी होती.

२०१५ च्या हंगामात ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : तालुक्यातील कुंभीटोला, कुरखेडा या दोन गावांची खरीप हंगाम २०१५ च्या पिकांची ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी होती. त्यामुळे या दोन गावांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र बाधित ७४ शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून अर्थसहाय्य मिळाले नाही. त्यामुळे अर्थसहाय्य घेण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी या दोन गावातील ७४ शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १५ जानेवारी २०१६ च्या पत्रानुसार कुरखेडाच्या तहसीलदारांकडे बाधित शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र शासनाचे निर्देश बाजूला सारून प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य न देता शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात शासनाने चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कुरखेडा येथील शेतकरी नरेशचंद्र नाकाडे, भास्कर देशमुख, राजीराम देशमुख, वामदेव सोनकुसरे, विस्तारी भानारकर, बालकदास चांदेवार आदींनी केली आहे.