शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

नववी उत्तीर्ण व दहावीचे आवेदनपत्र न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST

निवेदनात म्हटले की, शासन निर्णय २८ मे २०२१च्या अनुषंगाने इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना ...

निवेदनात म्हटले की, शासन निर्णय २८ मे २०२१च्या अनुषंगाने इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना इयत्ता ९ वीचे ५० टक्के गुण व १० वीचे अंतर्गत व इतर मिळून ५० टक्के गुण ग्राह्य धरून मूल्यांकनाची पद्धत ठरलेली आहे. त्यानुसार २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र बोर्ड, सीबीएससी बोर्ड व इतर बोर्डाच्या इयत्ता १० वी परीक्षार्थ्यांची संख्या ही अंदाजे १७ लाखांच्या जवळपास आहे. २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र बोर्ड पॉलिटेक्निक व आयटीआयमध्ये प्रवेश क्षमता ही २२ लाख होती. वरील संख्येचा विचार केल्यास अकरावी प्रवेशीत विद्यार्थी संख्या ही अंदाजे परीक्षार्थ्यांची संख्या यामध्ये ५ लाखांचा फरक आहे. याचाच अर्थ उपलब्ध विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागांची संख्या जास्त आहे.

चालू सत्रात इयत्ता ११ वीच्या बहुसंख्य तुकड्या, तसेच काही शाळा बंद होऊ शकतात. जे विद्यार्थी ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकल्यामुळे दुरावले व इतर तांत्रिक अडचणींमुळे आवेदन भरू शकले नाहीत; परंतु ९ वीची परीक्षा उत्तीर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा चालू शैक्षणिक वर्षात अकरावीत प्रवेश दिल्यास सोयीचे होऊ शकते. यासाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.