शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

भांडारकर पुलावरील गिट्टी उखडल्याने अपघात वाढले

By admin | Updated: December 10, 2015 01:46 IST

जवळील तुमरगुंडा मार्गावरील भांडारकार नाल्यावर संपूर्ण गिट्टी उखडून पडली आहे. त्यामुळे येथे दुचाकीस्वारांना दररोज अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहे.

एटापल्ली : जवळील तुमरगुंडा मार्गावरील भांडारकार नाल्यावर संपूर्ण गिट्टी उखडून पडली आहे. त्यामुळे येथे दुचाकीस्वारांना दररोज अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहे.एका वर्षाआधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलावर सपाटीकरण झाले नाही. परिणामी पुलावर दोन्ही बाजूस फक्त गिट्टीच शिल्लक राहिली आहे. येथे दररोज दुचाकीधारक पडून त्यांना इजा होत आहे. गट्टा, उडेरा, बुर्गी, जांबिया, येमली, हेडरीसारख्या मोठ्या गावांना जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे दररोज शेकडो दुचाकीधारक एटापल्ली मुख्यालयात ये-जा करतात. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर पुलावर सपाटीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.