शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भांडारकर पुलावरील गिट्टी उखडल्याने अपघात वाढले

By admin | Updated: December 10, 2015 01:46 IST

जवळील तुमरगुंडा मार्गावरील भांडारकार नाल्यावर संपूर्ण गिट्टी उखडून पडली आहे. त्यामुळे येथे दुचाकीस्वारांना दररोज अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहे.

एटापल्ली : जवळील तुमरगुंडा मार्गावरील भांडारकार नाल्यावर संपूर्ण गिट्टी उखडून पडली आहे. त्यामुळे येथे दुचाकीस्वारांना दररोज अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहे.एका वर्षाआधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलावर सपाटीकरण झाले नाही. परिणामी पुलावर दोन्ही बाजूस फक्त गिट्टीच शिल्लक राहिली आहे. येथे दररोज दुचाकीधारक पडून त्यांना इजा होत आहे. गट्टा, उडेरा, बुर्गी, जांबिया, येमली, हेडरीसारख्या मोठ्या गावांना जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे दररोज शेकडो दुचाकीधारक एटापल्ली मुख्यालयात ये-जा करतात. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर पुलावर सपाटीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.