शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक २९ डिसेंबर रोजी शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यासह पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, नगर परिषद, आरोग्य विभाग, राज्य परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ठळक मुद्देउपजिल्हाधिकारी : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नियोजन व उपाययोजनांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१९ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात १४० अपघातांची नोंद झाली. नव्या वर्षात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरित्या नियोजन करून उपाययोजना कराव्या, जेणेकरून अपघाताची आकडेवारी कमी होईल, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी केले.जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक २९ डिसेंबर रोजी शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यासह पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, नगर परिषद, आरोग्य विभाग, राज्य परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा रस्ता सुरक्षा समिती गठीत केली आहे. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी रस्ते दुरूस्तीबाबत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तातडीने विविध माहिती, अपघात सूचना व उपाययोजनांसंदर्भात माहिती मिळण्यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्याच्या सूचना दिल्या. वाहनचालकांची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. ११ ते १८ जानेवारी २०२० या कालावधीत ३१ वा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, निमसरकारी संस्था व सेवाभावी संस्थांमार्फत जनप्रबोधनाचे व्यापक कार्यक्रम जिल्हाभर राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.वर्षभरात १४० जणांचा मृत्यू, १६५ जण जखमीसन २०१९ या सरत्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण १४० अपघाताची नोंद प्रशासनाच्या दरबारी आहे. या अपघातांमध्ये १४० नागरिक मृत्यूमुखी पडले असून १६५ जण जखमी झाले. मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया चालकांमुळेच हे अपघात घडले आहेत.रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाºया चालकांविरूद्ध पोलीस व परिवहन विभागाने मोहीम राबवावी. असंरक्षित वाहनावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी दिले.

टॅग्स :Accidentअपघात