शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

खरिपाचा दीड महिना उलटला; पेरणी केवळ ११ टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2023 22:38 IST

Gadchiroli News अद्यापही पाऊस जाेरदार बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना राेवणीची कामे करता आली नाही. सिंचनाची साेय असलेले शेतकरी राेवणीची कामे जाेमात करीत आहेत; परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्याप जाेरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

गडचिराेली : जिल्ह्यात अद्यापही पाऊस जाेरदार बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना राेवणीची कामे करता आली नाही. सिंचनाची साेय असलेले शेतकरी राेवणीची कामे जाेमात करीत आहेत; परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्याप जाेरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात आवत्याची धान लागवड पूर्ण झाली असली तरी धान राेवणीची कामे शिल्लक आहेत. मात्र, १२ जुलैपर्यंत कृषी विभागाच्या नाेंदीत जिल्ह्यात केवळ ११.२३ टक्केच पेरणी दाखविली आहे. जिल्ह्यात धान, कापूस, साेयाबीन, तीळ, मका, तूर आदी पिके खरीप हंगामात घेतली जातात. सर्वाधिक क्षेत्र धान पीक लागवडीखाली आहे. यावर्षी सुद्धा धान पिकाची लागवड सर्वाधिक हाेईल, असे कृषी विभागाचे नियाेजन हाेते. त्यानंतर कापूस पिकाचा क्रमांक लागताे. यावर्षी अद्याप जाेरदार पाऊस बरसला नाही. तुरळक पावसाच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी पेरणी केली. सिंचनाची साेय असलेल्या शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली तर काहींनी तुरळक पाऊस पडल्यानंतर पेरणी केली.

सर्वात कमी पेरणी एटापल्लीत

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पेरणी एटापल्ली तालुक्यात झाली आहे. येथे ०.३४ टक्केच पेरणी झाली. त्यानंतर भामरागड तालुक्यात १.४५ टक्के, अहेरी तालुक्यात १.५३ टक्के तर सिराेंचा तालुक्यात ५.९० टक्केच पेरणी झाली. ही स्थिती कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात दर्शवली आहे.

गडचिराेली तालुका आघाडीवर

जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक एकाच गडचिराेली तालुक्यात खरीप पीक पेरणी झाली. येथे पीक पेरणीचे प्रमाण ३६.१२ टक्के आहे. त्यानंतर सर्वच ११ तालुके २० टक्क्यांच्या खाली आहेत. त्यामुळे ह्या तालुक्यातील पीक पेरणी केव्हा पूर्ण हाेईल, असा प्रश्न आहे.

राेवणीनंतर हाेईल काय उद्दिष्ट साध्य ?

जिल्ह्यात सध्या कापूस, साेयाबिन, तूर, तीळ, मका आदी पिकांची पेरणी झाली आहे. केवळ धान पिकाची पेरणी हाेणे शिल्लक आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली. तर काही शेतकऱ्यांनी तुरळक पावसानंतर पेरणी केली. ज्या काेरडवाहू शेतकऱ्यांनी धान पऱ्हे बांध्यांमध्ये टाकले हाेते. त्या शेतकऱ्यांची राेवणी शिल्लक आहे. पुरेसा पाऊस पडल्यानंतरच ही राेवणी हाेईल. त्यामुळे राेवणीनंतर पेरणीचे उद्दिष्ट साध्य हाेईल.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र