शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकीदारांनी भरले पाच दिवसात ८० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:25 IST

महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील वीज थकबाकीदारांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गेल्या पाच दिवसात ८० लाख रुपये वसूल झाले.

ठळक मुद्देमहावितरणची विशेष मोहीम : ९७३ वीज जोडण्या कापल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महावितरण कंपनीच्या चंद्रपूर विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील वीज थकबाकीदारांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गेल्या पाच दिवसात ८० लाख रुपये वसूल झाले. दुसरीकडे वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ९७३ ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. तर ४९७९ ग्राहकांनी थकित असलेले वीज बिल तातडीने भरले.प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, ग्रामीण आणि शहरी पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालये, यासह कृषिपंपधारकांवर कोट्यवधी रुपयांचे बिल बाकी बाकी आहे. बºयाच दिवसांपासून वीज बिल भरले नसल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीवर आर्थिक संकट आले होते. त्यातून बाहेर येण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान वीज बिल वसुली अभियान चालविण्यात आले. यादरम्यान ज्या वीज ग्राहकांनी थकित बिल भरले नाही त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले.जिल्ह्यात गडचिरोली आणि आलापल्ली या दोन विभागात ९७३ वीज ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी भरली नाही. त्यामुळे त्यांचे कनेक्शन कापण्यात आले. यानंतरही काही दिवस मोहीम सुरू राहणार असल्याने वसुली अजून वाढेल.४९७९ ग्राहकांनी भरली थकबाकीया विशेष मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार ९७९ वीज ग्राहकांनी तत्काळ थकित असलेले वीज बिल जमा केले. त्यांनी भरलेल्या एकूण बिलाची रक्कम ८२ लाख ३५ हजार रुपये आहे. विभागाच्या जनसंपर्क अधिकाºयांनी सांगितले की, २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात पुन्हा मोहीम सुरू राहील. ग्राहकांनी सहकार्य करून वीज कापण्याची नामुष्की येऊ देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.