शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अखेर ३३ रेतीघाटांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:59 IST

रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने बांधकामे ठप्प पडली होती. कंत्राटदार, मजूर व सामान्य नागरिक रेती घाटांचे लिलाव होण्याची प्रतीक्षा करीत होते. अखेर रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात काढण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा जीव भांड्यात : पर्यावरणविषयक परवानगी मिळाली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने बांधकामे ठप्प पडली होती. कंत्राटदार, मजूर व सामान्य नागरिक रेती घाटांचे लिलाव होण्याची प्रतीक्षा करीत होते. अखेर रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात काढण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात रेती घाट सुरू होतात. मात्र यावर्षी मार्च महिना सुरू झाला तरी रेती घाट सुरू झाले नाही. मागील वर्षीपर्यंत रेती घाटांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे देण्यात आले होते. यावर्षीपासून ही परवानगी देण्याचे अधिकार राज्यस्तरीय समितीकडे सोपविण्यात आले. राज्यस्तरावर दोन समित्या आहेत. त्यामुळे यावर्षी रेती घाटांना पर्यावरण विषयक परवानगी मिळण्यास उशीर झाला. रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात निघणे ही लिलावाची पहिली पायरी आहे. त्यामुळे लिलावाच्या जाहिरातीची नागरिक आवासून वाट बघत होते. महसूल विभागाने जाहिरात काढली आहे. राज्यस्तरीय समितीने जिल्ह्यातील ३३ रेती घाटांना परवानगी दिली आहे. वैनगंगा, खोब्रागडी, सती, कठाणी, पोहार, प्राणहिता, गोदावरी या नद्यांवरील घाटांचा समावेश आहे. ७०० ते ६ हजार ब्रॉसपर्यंतचे रेती घाट आहेत. रेती घाटांचे लिलाव झाल्यानंतर बांधकामांना गती येईलप्रत्यक्ष रेती मिळण्यास लागणार महिना१९ मार्च रोजी ई-लिलाव केला जाणार आहे. लिलाव झाल्यानंतर इतर प्रशासकीय बाबी करण्यास आठ दिवसांचा कालावधी लागेल. पैसे भरणे व रेती घाट मापून देणे, यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रेती घाट एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :sandवाळू