शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

१५ वर्षांपासून भामरागड-कोठी मार्गाची दुरूस्ती रखडली

By admin | Updated: December 14, 2015 01:45 IST

बीआरओच्या वतीने तालुक्यातील कोठी मार्गाची निर्मिती २००० मध्ये करण्यात आली. तेव्हापासून या मार्गाची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही.

बीआरओने केला होता रस्ता तयार : बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्षभामरागड : बीआरओच्या वतीने तालुक्यातील कोठी मार्गाची निर्मिती २००० मध्ये करण्यात आली. तेव्हापासून या मार्गाची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास कोठी परिसरातील गावकऱ्यांना होत आहे. कोठी परिसरात मरकनार, तुमरकोडी, मुरमबुसी, तोयनार या गावांचा समावेश आहे. ही सर्वच गावे घनदाट जंगल व डोंगरांनी वेढले आहेत. या गावांना जाण्यासाठी अनेक लहान-मोठे नाले आहेत. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. कोठीला जाण्यासाठी दोन नाले पडत असून या नाल्यांवरील पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात या पुलांवरून पाणी राहते. पर्लकोटा नदीला लागूनच हा रस्ता असल्याने पर्लकोर्टाला पूर आल्यानंतर सदर मार्ग बंद होतो व तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. मार्गाच्या निर्मितीपासून या मार्गावर टोपलीभरही मुरूम किंवा डांबर टाकण्यात आले नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून या खड्ड्यांचा त्रास या परिसरातील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. अनेक पुलाजवळील रस्ते वाहून गेल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. पावसाळ्यात बस ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. पोलीस विभागाने गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदान करून मार्गाची दुरूस्ती केली होती. (तालुका प्रतिनिधी)