शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

आशिया चषकासाठी भारताचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 04:46 IST

२०२७च्या फुटबॉल स्पर्धेसाठी केला दावा : सौदी अरबदेखील यजमानपदासाठी इच्छुक

नवी दिल्ली: एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा २०२७ च्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला.एआयएफएफचे सचिव कुशल दास यांनी सांगितले की,‘आम्ही यापूर्वीच एएफसीसमोर आमचा प्रस्ताव ठेवला आहे. आता फक्त याची गरज होती.’ कोविड -१९ या महामारीमुळे स्पर्धेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी एएफसीने ३१ मार्च ही अंतिम तारीख ३० जून अशी केली आहे.एफएसीने म्हटले आहे की,‘एएफसीला लवकरात लवकर या स्पर्धेची घोषणा करायची आहे. कारण दर चार वर्षांनी होणाऱ्या आशिया खंडातील या मोठ्या स्पर्धेेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. या स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात येथे २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेतील २४ संघ सहभागी होणार आहेत.’पुढील वर्षाच्या सुरुवातीला या स्पर्धेच्या यजमान देशाचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे. भारताशिवाय सौदी अरेबियानेही आशियाई चषक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. सौदी अरेबियाने तीनवेळा हा चषक जिंकला आहे. मात्र त्यांना कधी या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली नाही.भारताने यापूर्वी २०२३ च्या एएफसी आशिया चषक स्पर्धेसाठीही आपली दावेदारी सादर केली होती. मात्र आॅक्टोबर २०१८ मध्ये भारताने यातून माघार घेतली. थायलंड व दक्षिण कोरियानेही माघार घेतल्याने चीनला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. (वृत्तसंस्था)