शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

भारतीय संघाने जिद्द दाखवली - स्टीफन कॉन्स्टेनटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 05:50 IST

भारतीय फुटबॉल संघाने इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्यादरम्यान खूप जिद्द आणि लवचिकता दाखवली असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले.

मुंबई - भारतीय फुटबॉल संघाने इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्यादरम्यान खूप जिद्द आणि लवचिकता दाखवली असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले.भारताने काल रात्री फायनलमध्ये केनियाचा २-0 असा पराभव केला. त्यानंतर कॉन्स्टेनटाईन म्हणाले, ‘आशिया चषक स्पर्धेत आमच्यासमोर मोठे आव्हान असेल हे आम्हाला माहीत आहे. आम्ही फक्त संख्या वाढवत नाहीत. तेव्हाच्या आणि आताच्या कालावधीदरम्यानच्या योग्य बाबींचा आम्ही अवलंब केला, तर आमच्याजवळ साखळी फेरीतून आशियाई चषकासाठी पात्र ठरण्याची संधी आहे आणि हेच आमचे लक्ष्य आहे.’ आशिया चषक पुढील वर्षी जानेवारीत सुरूहोणार आहे आणि भारताच्या गटात यूएई, बहरीन आणि थायलंड हे संघ आहेत.ते म्हणाले, ‘आम्ही आशियाई चषकासाठी तयारी करीत आहोत आणि या स्पर्धेने आम्हाला तयारी करण्याची संधी दिली आहे. जर आम्ही आशियाई चषकात अंतिम १६ संघात स्थान मिळवायचे असल्यास अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा ठेवावी लागेल.’ कॉन्स्टेनटाईन यांनी फायनलमध्ये दोन गोल करणाऱ्या कर्णधार सुनील छेत्री आणि गोलरक्षक गुरप्रीतसिंह संधू यांचीही प्रशंसा केली. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत