शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भारतीय संघाने जिद्द दाखवली - स्टीफन कॉन्स्टेनटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 05:50 IST

भारतीय फुटबॉल संघाने इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्यादरम्यान खूप जिद्द आणि लवचिकता दाखवली असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले.

मुंबई - भारतीय फुटबॉल संघाने इंटरकाँटिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकावण्यादरम्यान खूप जिद्द आणि लवचिकता दाखवली असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले.भारताने काल रात्री फायनलमध्ये केनियाचा २-0 असा पराभव केला. त्यानंतर कॉन्स्टेनटाईन म्हणाले, ‘आशिया चषक स्पर्धेत आमच्यासमोर मोठे आव्हान असेल हे आम्हाला माहीत आहे. आम्ही फक्त संख्या वाढवत नाहीत. तेव्हाच्या आणि आताच्या कालावधीदरम्यानच्या योग्य बाबींचा आम्ही अवलंब केला, तर आमच्याजवळ साखळी फेरीतून आशियाई चषकासाठी पात्र ठरण्याची संधी आहे आणि हेच आमचे लक्ष्य आहे.’ आशिया चषक पुढील वर्षी जानेवारीत सुरूहोणार आहे आणि भारताच्या गटात यूएई, बहरीन आणि थायलंड हे संघ आहेत.ते म्हणाले, ‘आम्ही आशियाई चषकासाठी तयारी करीत आहोत आणि या स्पर्धेने आम्हाला तयारी करण्याची संधी दिली आहे. जर आम्ही आशियाई चषकात अंतिम १६ संघात स्थान मिळवायचे असल्यास अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा ठेवावी लागेल.’ कॉन्स्टेनटाईन यांनी फायनलमध्ये दोन गोल करणाऱ्या कर्णधार सुनील छेत्री आणि गोलरक्षक गुरप्रीतसिंह संधू यांचीही प्रशंसा केली. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत