शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आशिया कप स्पर्धेत भारत बाद फेरीत पोहचू शकतो - कॉन्स्टेनटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 20:58 IST

भारतीय फुटबॉल संघ २०१९ च्या आशिया कप बाद फेरीत पोहचू शकतो, असे मत भारतीय फुटबॉल संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले.

दुबई : भारतीय फुटबॉल संघ २०१९ च्या आशिया कप बाद फेरीत पोहचू शकतो, असे मत भारतीय फुटबॉल संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाईन यांनी व्यक्त केले. भारताला काल येथे झालेल्या एएफसी आशिया कपच्या ड्रॉमध्ये संयुक्त अरब अमिरात, थायलंड आणि बहारीन सोबत ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले आहे. भारतीय संघाचे व्यवस्थापक शान्मुगम वेंकटेश यांच्यासोबत ड्रॉमध्ये सहभागी झालेले कॉन्स्टेन्टाईन यांनी सांगितले की,‘हा असा ग्रुप आहे ज्यात आम्ही बाद फेरीसाठी पात्र ठरू शकतो. मी हे म्हणणार नाही की हा सोपा ग्रुप आहे. मात्र जर आमचा दिवस चांगला राहिला तर आम्ही या संघावर विजय मिळवण्याची क्षमता बाळगतो.’

ते पुढे म्हणाले की,‘यातील प्रत्येक संघ आमच्या पुढे वेगवेगळे आव्हान ठेऊ शकतो. आम्हाला एएफसी आशिया कप दुबई २०१९ मध्ये त्यांचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे.’ भारतीय संघाने गेल्या वेळी २०११ मध्ये या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि बहरीन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सांगितले की, आशिया कप आमच्यासाठी मोठी संधी आहे. आणि आम्ही त्यात खेळण्याची वाट पाहत आहोत. भारतामध्ये सर्वजण यासाठी रोमांचित आहेत. आम्ही सर्वोत्तम खेळ करू