शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारताला हरविणे सोपे नाही : सुनील छेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 00:52 IST

पाच जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन, यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले.

अबुधाबी : चीन आणि ओमान संघांना अलीकडे आम्ही घाम फोडला. दोन्ही सामने अनिर्णीत राखल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास बळावल्याचे सांगून भारतीय फुटबॉल संघाचा चाणाक्ष कर्णधार सुनील छेत्री याने शनिवारपासून सुरू होत असलेल्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाला हरविणे इतके सोपे नसेल, असा इशारा अन्य संघांना दिला.पाच जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन, यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले. रविवारी भारताचा पहिला सामना थायलंडविरुद्ध होईल. त्यानंतर अबुधाबी येथे यूएईविरुद्ध १० जानेवारीला आणि शारजा येथे बहरीनविरुद्ध १४ जानेवारी रोजी सामना खेळला जाईल. आशियात १५व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने या स्पर्धेच्या तयराीचा भाग म्हणून चीन, ओमान आणि जॉर्डनविरुद्ध सामने खेळले. भारताने चीन आणि ओमानला बरोबरीत रोखले, तर जॉर्डनविरुद्ध सामना १-२ ने गमावला होता.जागतिक फुटबॉलमध्ये भारत ९७व्या, तर चीन ७६ आणि ओमान ८२व्या स्थानावर आहे. जॉर्डन संघ १०९व्या स्थानी आहे.अ.भा. फुटबॉल महासंघाच्या वेबसाईटवर छेत्री म्हणाला, ‘‘मी भारतीयांना आश्वस्त करू इच्छितो, की जे संघ आमच्याविरुद्ध खेळतील त्यांना आमच्यावर विजय मिळविणे सोपे जाणार नाही. आम्ही पराभवाविरुद्ध पेटून उठत असल्याचे अलीकडे सिद्ध झाले. आम्ही योजनेनुसार वाटचाल करीत आहोत.’’ सलग दोन आशियाई स्पर्धांत सहभागी होत असलेला छेत्री एकमेव भारतीय खेळाडू आहे.

टॅग्स :Sunil Chhetriसुनील छेत्री