शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

भारताला हरविणे सोपे नाही : सुनील छेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 00:52 IST

पाच जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन, यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले.

अबुधाबी : चीन आणि ओमान संघांना अलीकडे आम्ही घाम फोडला. दोन्ही सामने अनिर्णीत राखल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास बळावल्याचे सांगून भारतीय फुटबॉल संघाचा चाणाक्ष कर्णधार सुनील छेत्री याने शनिवारपासून सुरू होत असलेल्या आशियाई कप फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाला हरविणे इतके सोपे नसेल, असा इशारा अन्य संघांना दिला.पाच जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीच्या चार शहरात रंगणार आहे. भारताला अ गटात थायलंड, बहरीन, यजमान यूएई यांच्यासोबत स्थान मिळाले. रविवारी भारताचा पहिला सामना थायलंडविरुद्ध होईल. त्यानंतर अबुधाबी येथे यूएईविरुद्ध १० जानेवारीला आणि शारजा येथे बहरीनविरुद्ध १४ जानेवारी रोजी सामना खेळला जाईल. आशियात १५व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने या स्पर्धेच्या तयराीचा भाग म्हणून चीन, ओमान आणि जॉर्डनविरुद्ध सामने खेळले. भारताने चीन आणि ओमानला बरोबरीत रोखले, तर जॉर्डनविरुद्ध सामना १-२ ने गमावला होता.जागतिक फुटबॉलमध्ये भारत ९७व्या, तर चीन ७६ आणि ओमान ८२व्या स्थानावर आहे. जॉर्डन संघ १०९व्या स्थानी आहे.अ.भा. फुटबॉल महासंघाच्या वेबसाईटवर छेत्री म्हणाला, ‘‘मी भारतीयांना आश्वस्त करू इच्छितो, की जे संघ आमच्याविरुद्ध खेळतील त्यांना आमच्यावर विजय मिळविणे सोपे जाणार नाही. आम्ही पराभवाविरुद्ध पेटून उठत असल्याचे अलीकडे सिद्ध झाले. आम्ही योजनेनुसार वाटचाल करीत आहोत.’’ सलग दोन आशियाई स्पर्धांत सहभागी होत असलेला छेत्री एकमेव भारतीय खेळाडू आहे.

टॅग्स :Sunil Chhetriसुनील छेत्री