शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

भाजीत मीठ जास्त झालय : चिंता नको, करा हे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 18:48 IST

भाजीत मीठ जास्त झालं की काहीही करू शकत नाही असा गृहिणींचा भाव असतो. हे आहेत घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भाजीची चव बदलण्याचे उपाय. 

पुणे : भाजीत मीठ जास्त झालं की काहीही करू शकत नाही असा गृहिणींचा भाव असतो. मीठ जास्त झालेल्या भाजीला अनेकदा कचऱ्याची कुंडीही दाखवली जाते. पण आता काळजी नको, खारटपणा कमी करण्यासाठीचे हे उपाय वापरा आणि भाजीची चव बदला. हे आहेत घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भाजीची चव बदलण्याचे उपाय. 

बटाटा : हा खारटपणा कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. सहसा बटाटा सर्व भाज्यांमध्ये घातला जातो. त्यामुळे भाजीत पाणी घालून कच्च्या बटाट्याच्या फोडी घालून शिजवा. बटाटा आपोआप मीठ शोषून घेईल. 

कणकेचा उंडा : वाचायला विचित्र वाटलं तरी कणकेचा घट्ट गोळा उकळत्या रश्श्यात टाका. छान १० मिनिटे उकळी आल्यावर गोळा बाहेर काढून टाका. हा गोळा मीठ आणि मसाला पण शोषून घेतो. नंतर भाजीची चव बघून आवश्यकता असल्यास मसाला घाला. 

लिंबू :लिंबूदेखील खारटपणा कमी करण्याचा नामी उपाय आहे. विशेषतः पोहे, उपीट, सांजा अशा पदार्थात मीठ अधिक झाल्यास लिंबाचे  थेंब टाका. लिंबू प्रमाणात टाकावे नाहीतर पदार्थ आंबट होऊ शकतो. 

दही व साय  : अनेक मसालेदार भाज्यांमध्ये मीठ जास्त झाल्यास हा हमखास चालणारा उपाय आहे. फार आंबट नसलेले दही आणि साय एकत्र  करून भाजीत टाकल्यास खारटपणा आणि जळजळीतपणाही कमी होतो. 

टॅग्स :Receipeपाककृतीfoodअन्न