आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काहीसं टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी पाहायला मिळते आहे. यात 'भाभीजी घर पर है' मालिकेतील मनमोहन तिवारी म्हणजे रोहीताश गौर ...
‘कुमकुम भाग्य’ मालिका रंजक वळणांमुळे रसिकांची आवडती मालिका आहे.‘कोवि़ड-19’ विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊनच्या काळात अभी आणि तनू यांच्या विवाहा नाट्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पण आता रणबीर आणि प्राचीचे लग्न निश्चित करताना कथानकाला आणखी नव् ...
'रात्रीस खेळ चाले' मालिकेचा पहिला सिझन रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरला होता. या मालिकेतील सगळेच कलाकरा लोकप्रिय झाले होते. यापैकी सुशल्या भूमिका साकरणारी ऋतुजा धर्माधिकारीची भूमिका चांगलीच गाजली होती. ...