शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

व्याकराणातील चुका दाखवण्यापूर्वी करा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 14:57 IST

शब्दोच्चाराच्या चुका निदर्शनास आणूण देणारे लोक हेकेखोर, संकोचित वृत्तीचे आणि आत्मकेंद्री असतात.

‘स्वच्छ पानी प्यावे’,‘येथे मिळेल पंप्मचर काढून’,'मी आणी तू’ - वाचताना तुम्हाला व्याकराणातील चुका पाहून जर राग आला असेल तर थोडे शांत बसून स्वत:च्या व्यक्तित्त्वाबद्दल विचार करण्याची गरज आहे.कारण मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका नव्या रिसर्चनुसार सतत दुसऱ्यांच्या शुद्धलेखन, व्याकरण किंवा शब्दोच्चाराच्या चुका निदर्शनास आणूण देणारे लोक हेकेखोर, संकोचित वृत्तीचे आणि आत्मकेंद्री असतात.या संशोधनामध्ये 83 लोकांना व्याकरण आणि शुद्धलेखनात चुका असलेले ई-मेल वाचण्यास सांगितले. त्यानंतर ई-मेल लिहणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व आणि बुद्धीमत्तेबद्दल अंदाज व्यक्त करण्यास सांगितले. तसेच या 83 लोकांचीदेखील व्यक्तीमत्त्व चाचणी घेण्यात.यावरून असे दिसून आले की, व्याकराणाच्या चुका पाहून नाक मुरडणाऱ्या लोकांचे इतरांशी अधिक मतभेद होतात, स्वत:चेच म्हणने कसे खरे यावर त्यांची सुई अडकलेली असते. दुसऱ्या एका संशोधनानुसार, दुसऱ्यांच्या चुका काढणारे वरिष्ठ आपल्या सहकाऱ्यांना सन्मानाने वागवत नाहीत.व्याकरण जरी महत्त्वाचे असले तरी, लोकांच्या कधी आणि किती चुका काढायच्या हे समजले पाहिजे. पण, उद्या शाळेतील मराठीच्या शिक्षकाने तुमच्या चुका काढल्यावर फक्त त्यांना काही म्हणू नका म्हणजे झाले.