शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अतिस्मार्टफोन वापरामुळे तिरळेपणा येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 18:17 IST

 स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे पाच वर्षांच्या खालील मुलांमध्ये तिरळेपणाची समस्या उद्भवू शकते.

स्मार्टफोन आणि आपण आता वेगळे होऊ शकत नाही. बोलण्यापासून सर्व आॅफिस वर्क मोबाईलवर केले जाऊ शकते. त्यामुळे दिवसाचा अधिक ाधिका काळ हा स्मार्टफोन हाताळण्यातच जातो. यापासून लहानमुलंदेखील अलिप्त राहू शकलेली नाहीत.लहान मुलं सर्रास फोन हाताळताना दिसतात. पालकदेखील आपला मुलगा किती हुशार आहे, म्हणून त्याचे कौतुक करत असतात. मात्र, द. कोरियाच्या डॉक्टरांनी असे न करण्याचा सल्ला दिला आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे पाच वर्षांच्या खालील मुलांमध्ये तिरळेपणाची समस्या उद्भवू शकते.सेऊलच्या ‘चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल’च्या डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, जास्त काळ स्मार्टफोन वापरणे लहान मुलांच्या डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यांना तिरळेपणा येऊ शकतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलं डोळ्यांपासून 8 ते 12 इंच अंतरावर स्मार्टफोन धरतात. त्यामुळे डोळयांवर अनिष्ट परिणाम होतो.यावर यशस्वी इलाज करण्यासाठी मुलांना दोन महिने स्मार्टफोनपासून दूर ठेवावे. कारण असे केले असता 12 पैकी 9 जाणांवर उपचार करण्यात यश आले आहे. लगातार 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे न पाहण्याचा संशोधक सल्ला देतात. मुलांच्या डोळ्यांमध्ये अशी समस्या लक्षात आल्यास, त्वरित डॉक्टरांना दाखवावे.