शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

​स्मार्टफोन शोधणार ‘नो सेल्फी’ झोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 20:03 IST

स्मार्टफोननेच जर सेल्फीसाठी धोकादाय किंवा बंदी असलेल्या जागा ओळखून आपल्याला त्वरीत सजग केलं तर?

सेल्फी घेणे आजकाल खूपच घातक बनले आहे. बैलांच्या शर्यती, खोलवर उडी मारणे अथवा पोकेमॉन गो सारख्या खेळातून हे समोर आले आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नुकतेच मुंबई सेल्फी काढण्याच्या नादात काही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सेल्फी संदर्भातील अपघातांचे प्रमाण पाहता, भारतामध्ये नो सेल्फी एरिया वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे प्लॅफॉर्म्स, हाय स्पीड ट्रॅफिक कॉरिडॉर या ठिकाणी नो सेल्फी एरिया घोषित करण्यासंदर्भात भारत सरकार विचार करते आहे. याचे कारण म्हणजे कोणतेही ठिकाण आता शाश्वत राहिलेले नाही, ते अधिक प्रमाणात धोकादायक झालेले आहे. छत आणि बाल्कनी यांचा अधिक धोकादायक जागांमध्ये समावेश होतो.सेल्फीची क्रेझच अशी आहे की, लोकांना कशाचेच भान राहत नाही. विशेष म्हणजे लोक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सोशल मीडियावर ‘हवा’ करण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे जर लोकांनाच त्यांच्या सुरक्षेची काळजी नसेल तर कमीतकमी तंत्रज्ञानाने तरी ती जबाबदारी घ्यायाला हवी नाही का?याच विचारातून एक संकल्पना पुढे येत आहे. म्हणजे स्मार्टफोननेच जर सेल्फीसाठी धोकादाय किंवा बंदी असलेल्या जागा ओळखून आपल्याला त्वरीत सजग केलं तर? ‘नो सेल्फी’ झोनमध्ये जर तुम्ही सेल्फी काढण्यासाठी फोन काढला तर आपला फोन तसे आपल्याला सांगेल.  फोनद्वारे कोणते क्षेत्र नो सेल्फी आहे, हे कळू शकते. संशोधक यावर काम करती पण तोपर्यंत धोक्याच्या ठिकाणी मोबाईलचा कॅमेरा बंद ठेवणे योग्य ठरेल. आपण आपलीच काळजी नाही घेणार तर कोण घेणार?