शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

​स्मार्टफोन शोधणार ‘नो सेल्फी’ झोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 20:03 IST

स्मार्टफोननेच जर सेल्फीसाठी धोकादाय किंवा बंदी असलेल्या जागा ओळखून आपल्याला त्वरीत सजग केलं तर?

सेल्फी घेणे आजकाल खूपच घातक बनले आहे. बैलांच्या शर्यती, खोलवर उडी मारणे अथवा पोकेमॉन गो सारख्या खेळातून हे समोर आले आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नुकतेच मुंबई सेल्फी काढण्याच्या नादात काही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सेल्फी संदर्भातील अपघातांचे प्रमाण पाहता, भारतामध्ये नो सेल्फी एरिया वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे प्लॅफॉर्म्स, हाय स्पीड ट्रॅफिक कॉरिडॉर या ठिकाणी नो सेल्फी एरिया घोषित करण्यासंदर्भात भारत सरकार विचार करते आहे. याचे कारण म्हणजे कोणतेही ठिकाण आता शाश्वत राहिलेले नाही, ते अधिक प्रमाणात धोकादायक झालेले आहे. छत आणि बाल्कनी यांचा अधिक धोकादायक जागांमध्ये समावेश होतो.सेल्फीची क्रेझच अशी आहे की, लोकांना कशाचेच भान राहत नाही. विशेष म्हणजे लोक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सोशल मीडियावर ‘हवा’ करण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे जर लोकांनाच त्यांच्या सुरक्षेची काळजी नसेल तर कमीतकमी तंत्रज्ञानाने तरी ती जबाबदारी घ्यायाला हवी नाही का?याच विचारातून एक संकल्पना पुढे येत आहे. म्हणजे स्मार्टफोननेच जर सेल्फीसाठी धोकादाय किंवा बंदी असलेल्या जागा ओळखून आपल्याला त्वरीत सजग केलं तर? ‘नो सेल्फी’ झोनमध्ये जर तुम्ही सेल्फी काढण्यासाठी फोन काढला तर आपला फोन तसे आपल्याला सांगेल.  फोनद्वारे कोणते क्षेत्र नो सेल्फी आहे, हे कळू शकते. संशोधक यावर काम करती पण तोपर्यंत धोक्याच्या ठिकाणी मोबाईलचा कॅमेरा बंद ठेवणे योग्य ठरेल. आपण आपलीच काळजी नाही घेणार तर कोण घेणार?