शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

रोमिंग नहीं, नो इंटरनेट कनेक्शनसे डर लगता है

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 22:29 IST

सुमारे ३४.५ टक्के लोकांना प्रवासात मोबाईल नेटवर्क न मिळणे तर केवळ ६.९ टक्के लोकांना रोमिंगची चिंता असते.

प्रवासाला जाताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता सर्वात जास्त सतावते? या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेले तर फार रंजक तथ्ये बाहेर पडतात. आता हेच पाहा ना, आपले देशबांधव प्रवासात रोमिंगची नाही तर इंटरनेट कनेक्शन मिळणार नाही याची जास्त धास्ती घेतात.याच अर्थ की, रोमिंगमुळे वाढणाऱ्या बिलापेक्षा लोकांना सोशल मीडियापासून दुरावले जाण्याची जास्त भीती वाटते. एका वेब ब्राऊजर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, सुमारे ३४.५ टक्के लोकांना प्रवासात मोबाईल नेटवर्क न मिळणे ही सर्वात मोठी समस्या वाटते तर केवळ ६.९ टक्के लोकांना रोमिंगची चिंता असते.प्रवास करताना लोकांना इंटरनेटद्वारे जगाशी कनेक्टेड राहणे अत्यंत महत्त्वाचे वाटते. आपल्या कामाशी आणि मित्रपरिवाराशी अपडेट राहण्यासाठी ते इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असतात. ७.८ टक्के लोकांनी तर प्रवासात स्मार्टफोन हरवण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले. सुमोर ३२.८ टक्के भारतीय इंटरनेटचा वापर सोशल मीडियासाठी करतात तर २८.४ टक्के लोक जिथे जायचे आहे त्या जागेची माहिती शोधण्यासाठी नेट वापरतात.सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी १६.४ टक्के लोक कुटुंबाशी कनेक्टेड राहण्यासाठी, १७.२ टक्के जीपीएससाठी मोबाईल डेटाचा वापर करतात. विशेष म्हणजे पूर्ण दिवसभर व्यत्ययरहित इंटरनेट कनेक्शनसाठी  १३.८ टक्के लोक उपाशी राहायला, ३३.६ टक्के एक सायंकाळची दारू सोडण्यासाठी तर २८.४ टक्के सहा तासासाठी बाथरुमला न जाण्यासाठी तयार आहेत.