शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाना संगे आमीरलाही शेतीची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:58 IST

पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे.

संवेदनशील अभिनेता आमीर खानने महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आपल्या ‘पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकºयांना मदत आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या सहायाने त्याने ही मोहिम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषद परिषदेत त्याने ही माहिती दिली.यावेळी त्याने नाना पाटेकर ‘नाम फाऊंडेशन’मार्फत करत असलेल्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक करताना म्हटले की, नानाच्या कार्यातून प्रेरित होऊन लवकरच मी सुद्धा शेतकºयांना मदत करण्याचे ठरविले आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाणीव खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. त्यातूनच ‘सत्यमेव जयेत वॉटर कप’ या प्रोजेक्टचा उगम झाला. तो पुढे म्हणाला, ‘आज नानाला भेटून मी याविषयी त्यांच्याशी बोलणार आहे. नुकताच त्यांच्या नटसम्राट चित्रपट मी पाहिले. अभिनयाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असेच मी त्याचे वर्णन करेन. पडद्यावर आणि रिअल लाईफमध्येही ते हीरो आहे. त्यांच्या या समाजपयोगी कार्यात आपण सर्वांना सहभागी झाले पाहिजे.’