शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नाना संगे आमीरलाही शेतीची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:58 IST

पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे.

संवेदनशील अभिनेता आमीर खानने महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आपल्या ‘पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकºयांना मदत आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या सहायाने त्याने ही मोहिम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषद परिषदेत त्याने ही माहिती दिली.यावेळी त्याने नाना पाटेकर ‘नाम फाऊंडेशन’मार्फत करत असलेल्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक करताना म्हटले की, नानाच्या कार्यातून प्रेरित होऊन लवकरच मी सुद्धा शेतकºयांना मदत करण्याचे ठरविले आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाणीव खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. त्यातूनच ‘सत्यमेव जयेत वॉटर कप’ या प्रोजेक्टचा उगम झाला. तो पुढे म्हणाला, ‘आज नानाला भेटून मी याविषयी त्यांच्याशी बोलणार आहे. नुकताच त्यांच्या नटसम्राट चित्रपट मी पाहिले. अभिनयाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असेच मी त्याचे वर्णन करेन. पडद्यावर आणि रिअल लाईफमध्येही ते हीरो आहे. त्यांच्या या समाजपयोगी कार्यात आपण सर्वांना सहभागी झाले पाहिजे.’