शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

नाना संगे आमीरलाही शेतीची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:58 IST

पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे.

संवेदनशील अभिनेता आमीर खानने महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आपल्या ‘पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकºयांना मदत आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या सहायाने त्याने ही मोहिम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषद परिषदेत त्याने ही माहिती दिली.यावेळी त्याने नाना पाटेकर ‘नाम फाऊंडेशन’मार्फत करत असलेल्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक करताना म्हटले की, नानाच्या कार्यातून प्रेरित होऊन लवकरच मी सुद्धा शेतकºयांना मदत करण्याचे ठरविले आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाणीव खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. त्यातूनच ‘सत्यमेव जयेत वॉटर कप’ या प्रोजेक्टचा उगम झाला. तो पुढे म्हणाला, ‘आज नानाला भेटून मी याविषयी त्यांच्याशी बोलणार आहे. नुकताच त्यांच्या नटसम्राट चित्रपट मी पाहिले. अभिनयाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असेच मी त्याचे वर्णन करेन. पडद्यावर आणि रिअल लाईफमध्येही ते हीरो आहे. त्यांच्या या समाजपयोगी कार्यात आपण सर्वांना सहभागी झाले पाहिजे.’