शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नाना संगे आमीरलाही शेतीची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:58 IST

पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे.

संवेदनशील अभिनेता आमीर खानने महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आपल्या ‘पानी फाऊंडेशन’ मार्फत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही मोहिम सुरू केली आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकºयांना मदत आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या सहायाने त्याने ही मोहिम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषद परिषदेत त्याने ही माहिती दिली.यावेळी त्याने नाना पाटेकर ‘नाम फाऊंडेशन’मार्फत करत असलेल्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक करताना म्हटले की, नानाच्या कार्यातून प्रेरित होऊन लवकरच मी सुद्धा शेतकºयांना मदत करण्याचे ठरविले आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाणीव खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. त्यातूनच ‘सत्यमेव जयेत वॉटर कप’ या प्रोजेक्टचा उगम झाला. तो पुढे म्हणाला, ‘आज नानाला भेटून मी याविषयी त्यांच्याशी बोलणार आहे. नुकताच त्यांच्या नटसम्राट चित्रपट मी पाहिले. अभिनयाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असेच मी त्याचे वर्णन करेन. पडद्यावर आणि रिअल लाईफमध्येही ते हीरो आहे. त्यांच्या या समाजपयोगी कार्यात आपण सर्वांना सहभागी झाले पाहिजे.’