शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

लहान मुलांसोबत प्रेमाने वागा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 19:56 IST

मुलांना प्रामणीक बोलण्याची सवय लावणे आवश्यक आहे

 लहान मुले मातीच्या चिकलासारखे असतात. त्यांच्यावर जसे संस्कार केले जातात, तसे ते घडतात.. शाळेत जायला लागल्यानंतर ते जास्त वेळ घराबाहेर राहतात. व वेगवेगळ्या मुलांसोबत त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे ते चांगल्या व वाईट या दोन्हीही गोष्टी शिकत असतात. खोटे बोलणेही ते यामधून शिकतात. खासकरुन लहान मुले हे शिक्षा होईल, या भितीपोटी खोटे बोलतात. त्याकरिता त्यांना लहानपणापासूनच त्यांना सर्व गोष्टीबद्दल बोलण्याचे स्वातंत्र देणे आवश्यक आहे.  प्रत्येक गोष्ट ही वाईट व चांगली कशी आहे, हे समजून सांगावे.  त्यामुळे मुले हे तुमची प्रत्येक गोष्ट ऐकायला लागतील. ३ ते ७ वर्ष वयोगटातील मुले हे थोड्याफार प्रमाणात खोटे बोलतात.आई वडिल व शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना आपण एखादे वचन दिले तर ते नक्की निभावणे आवश्यक आहे. आपण त्यांच्यावर विश्वास करतो असे त्यांना वाटणे आवश्यक आहे. त्यामुळे ते वाईट गोष्टीकडे वळणार नाहीत किंवा कोणतीही गोष्टी आपल्याला सांगण्याचा संकोच बाळगणार नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ते तुमची परवानगी घेतील. व नेहमी प्रामाणीकपणे  बोलतील. मुलांचे सर्वात पहिले गुरु हे आईवडिल असतात. ते जर खोटे बोलत असेल तर मुलांनाही त्यांचीच सवय लागते. आपण मुलांसमोर रोल मॉडल आहोत, हे आईवडिलांनी कधीही विसरु नये. एखाद्या परिस्थितीत खोटे बोलावे लागले तर त्यांना यामागचे कारण सांगावे. मुलांच्या प्रामाणीक बोलण्याचे व कामाचे कौतुक करावे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. काळानुसार आईवडिलांनी आपल्या मानसीकतेत बदल करणे आवश्यक आहे. पूर्वीसारखे मुलांना मारण्याचे दिवस राहिले नसून, उलट प्रेमाने त्यांना समजावून सांगावे.