शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

Interesting : ​वयामधील अंतर सांगते, लग्न किती काळापर्यंत टिकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 14:52 IST

आपल्या दोघांच्या वयात किती अंतर आहे, आणि आपण किती काळ सोबत राहू शकतो हे जाणून घ्या...

-Ravindra Moreलग्नादरम्यान जोडीदारांमधल्या वयाच्या अंतराचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडत असतो. हे एका संशोधनातून स्पष्ट झाली आहे. लग्न, विवाह, मॅरेज...प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतोच. आपणास माहित आहे का की, लग्न करणाऱ्या जोडीदारांच्या वयामध्ये किती अंतर असावे? कारण बऱ्याचदा आपण पाहतो की, नवरदेव ५० वयाचा असतो आणि नवरी २२ वर्षाची. तसे लग्न करणाऱ्या दोघांना वयाची बाब जास्त महत्त्वाची वाटत नाही. मात्र इमोरी विश्वविद्यालयाचे एंर्ड्यू फ्रांसेस आणि ह्यूगो मिआलोन यांच्या संशोधनानूसार बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. संशोधनात ३ हजार कपल्सचा सहभाग होता. संशोधनानूसार, कपल्समध्ये वयाचे जेवढे अंतर असते, लग्न तुटण्याची शक्यता तेवढीच जास्त असते. जर कपल्समध्ये वयाचे अंतर पाच वर्षाचे असेल तर असे लग्न तुटण्याची शक्यता १८ टक्कयाने वाढते.जर हे अंतर २० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ९५ टक्के लग्न तुटतात. मात्र जर लग्न करतेवेळी दोघांच्या वयामध्ये फक्त एका वर्षाचे असेल तर लग्न तुटण्याची शक्यता फक्त तीनच टक्के  असते.