शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

Interesting : ​वयामधील अंतर सांगते, लग्न किती काळापर्यंत टिकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 14:52 IST

आपल्या दोघांच्या वयात किती अंतर आहे, आणि आपण किती काळ सोबत राहू शकतो हे जाणून घ्या...

-Ravindra Moreलग्नादरम्यान जोडीदारांमधल्या वयाच्या अंतराचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव पडत असतो. हे एका संशोधनातून स्पष्ट झाली आहे. लग्न, विवाह, मॅरेज...प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतोच. आपणास माहित आहे का की, लग्न करणाऱ्या जोडीदारांच्या वयामध्ये किती अंतर असावे? कारण बऱ्याचदा आपण पाहतो की, नवरदेव ५० वयाचा असतो आणि नवरी २२ वर्षाची. तसे लग्न करणाऱ्या दोघांना वयाची बाब जास्त महत्त्वाची वाटत नाही. मात्र इमोरी विश्वविद्यालयाचे एंर्ड्यू फ्रांसेस आणि ह्यूगो मिआलोन यांच्या संशोधनानूसार बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. संशोधनात ३ हजार कपल्सचा सहभाग होता. संशोधनानूसार, कपल्समध्ये वयाचे जेवढे अंतर असते, लग्न तुटण्याची शक्यता तेवढीच जास्त असते. जर कपल्समध्ये वयाचे अंतर पाच वर्षाचे असेल तर असे लग्न तुटण्याची शक्यता १८ टक्कयाने वाढते.जर हे अंतर २० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ९५ टक्के लग्न तुटतात. मात्र जर लग्न करतेवेळी दोघांच्या वयामध्ये फक्त एका वर्षाचे असेल तर लग्न तुटण्याची शक्यता फक्त तीनच टक्के  असते.