शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

​भारतीयांचा ‘इगो’ खूपच जास्त - नारायण मुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 20:22 IST

आपल्या देशासमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे नागरिकांच्या ‘इगो’ची आहे.

‘अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो’ हे जरी माहीत असले तरी अहंकार काही केल्या व्यक्तीमधून जात नाही. आणि भारतीय असेल तर जातच नाही. असे आम्ही नाही म्हणत तर ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मुर्तींना वाटते. स्वातंत्र्यदिना निमित्त त्यांनी दिलेल्या एका भाषणात भारतीयांच्या ‘इगो’बद्दल चिंता व्यक्त केली.चौथे ‘इंडिपेंडन्स डे लिट लाईव्ह’ व्याख्यान त्यांनी मुंबईत केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या देशासमोर अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. परंतु माझ्या मते सर्वात मोठी समस्या म्हणजे आपली व्यवस्था किंवा राजकीय नेत्यांची अनास्था नसून नागरिकांच्या ‘इगो’ची आहे. भारतीय लोकांमध्ये प्रचंड अहंकार आहे. तो कमी करण्याची गरज आहे.बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘देशाच्या विकासाला हातभार लावायचा असेल तर अहंकार बाजुला ठेवून मोकळ्या मनाने आणि मुक्त विचारांनी आपल्यापेक्षा चांगले काम करणाºयांचा आदर करायला शिका. सरकारसोबत काम करण्याच्या माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मी सांगू शकतो की, गोष्टी ज्या वेगाने बदलायला हव्यात तसे होताना दिसत नाहीए. ‘मलाच सर्व काही येतं’ अशी लोकांची वृत्ती असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे अवघड होऊन बसते.’काही स्वत:चे व इतरांचे अनुभव शेअर करून मुर्ती यांनी आपला मुद्दा मांडला. ते सांगतात, ‘कोणतेही नवीन गोष्ट आपण मांडली की, ते तर आम्हाला महिती होतं, आम्ही ते जाणतो, असं मानून त्या गोष्टीचं महत्त्व कमी क रण्याची वृत्ती आपल्या देशात जास्त आहे.’