शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 09:32 IST

आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते. यावरच तुमचा संपूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असते.

 त्याकरिता सकाळी लवकर उठणे हे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर नेहमी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.आपण आनंदी असलो तरच दुसºयालाही आनंद देऊ शकतो. त्याकरिता जुन्या संस्कृतीही जपणे फार महत्वाचे आहे. यामुळे आनंद वाढल्याशिवाय राहत नाही. जुन्या आठवणी यासुद्धा आनंद वाढविण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळेच जीवनालाही अर्थही प्राप्त होतो. मित्रांना घरी जेवायला बोलावले तरीसुद्धा तुमचा आनंद वाढू शकतो. आपल्या व्यस्त वेळेतून थोडा वेळ मुलांसाठी सुद्धा काढा त्यामुळे कु टुंबालाही आनंद मिळेल.  आपला मुड हा नेहमी चांगला असावयाला हवा. खोटे बोलाणे हे टाळावे, त्यामुळे आनंद चेहºयावर दिसून येत नाही. चेहºयावर नेहमी हास्य असू द्या त्यामुळे इतरजणही आपल्यामुळे खुश होतात. आनंदीत राहण्यासाठी वाचन व लिखाण करणेही आवश्यक आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केले हे सुद्धा लिहीण्याची सवय करावी. त्यामुळे आपला आनंद वाढण्यास मदत होते. कार्यालयात आपल्या प्रमुखाने  कोणतेही काम सांगितले. तर त्याबद्दल नकारात्मक विचार न करता नेहमी सकारात्मक विचार करा. त्यामुळे ते काम अवघड होण्यापेक्षा उलट सोपे होते. प्रत्येक नवीन कामातून स्वत: शिकायला मिळते. हे कधीही विसरु नका. त्याकरिता जीवनात चांगल्या सवयी लावणे हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही जीवनभर आनंदी राहू शकता.