शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

मातृभाषेसोबतच इतर भाषांचा सन्मान करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 06:33 IST

सर्वांना आपली बोलीभाषा आवडीची असते, सर्वांनी तिच भाषा बोलावी असा प्रत्येकाचा समज असतो. म्हणूनच राज्यविस्तार करताना भाषांचा आग्रह धरला गेला. यामुळे अन्य भाषा नष्ट होत गेल्या. भाषेचा संबध केवळ भावनांशी नाही तर तो सांस्कृतीशी आहे. यातूनच 1999 पासून ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आणि जगभरात या दिवशी मातृभाषेच्या सन्मानाचे सोहळे साजरे व्हायला लागले. याला कारणही तसेच आहे. परकीय भाषा जरूर शिकायला हव्या व त्या भाषांचा आदर करावा. परंतु त्याचवेळी आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये असे जे आवाहन या माध्यमातून भाषातज्ज्ञ करीत आहेत. आता तर इंटरनेटमुळे जगभरातील भाषा एका क्लिकवर शिकता येणे शक्त झाले आहे. मात्र यात आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये हाच यातून संदेश दिला जात आहे. प्रत्येक देशात एका विशिष्ठ भाषा बोलल्या जाते. मात्र ती भाषा आपण देखील शिकू  शकतो ते देखील घर बसल्या. मात्र एखादी दुसरी मातृभाषा शिकण्याच्या नादात  आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करुन नये हे तरुणाईने लक्षात घेण्याची गरज आहे. आज फॅशन म्हणून अनेक विविध भाषा शिकण्याचा ट्रेन्ड आला आहे. माझी मातृभाषा ही सर्वांत चांगली मातृभाषा आहे असे म्हणून कोणी इतरांच्या मातृभाषेचा द्वेष करू नये. आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. आपल्या मातृभाषेचा विकास देखील आपल्याच हाती असतो. आजची तरुणाई आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण व विकासासाठी आपल्या मातृभाषेला ते कुठे पाहतात, तिचे स्वरक्षण व विकासासाठी या तरुणाईच्या डोक्यात काय कल्पना आहेत हे आपण तरुणाईकडून जाणून घेणार आहोत.मातृभाषेचा अभिमान आहेचआपण महाराष्ट्रात राहतो अन् मराठी आपली मातृभाषा आहे. याचा मला अभिमान आहे. मात्र आपल्याकडे हिंदीचा जास्त उपयोग केला जातो. आज सर्व भाषा इंटरनेटवर शिकता येतात. तेव्हा आपल्या वयक्तीक प्रोफाईल स्ट्राँग करण्यासाठी आपण इतर भाषा देखील शिकायला हव्यात. मात्र आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये. आज मराठी ही माझी मातृभाषा आता स्मार्टफोनवर देखील आल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.- विजय वटकर

सर्वांना आपली बोलीभाषा आवडीची असते, सर्वांनी तिच भाषा बोलावी असा प्रत्येकाचा समज असतो. म्हणूनच राज्यविस्तार करताना भाषांचा आग्रह धरला गेला. यामुळे अन्य भाषा नष्ट होत गेल्या. भाषेचा संबध केवळ भावनांशी नाही तर तो सांस्कृतीशी आहे. यातूनच 1999 पासून ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आणि जगभरात या दिवशी मातृभाषेच्या सन्मानाचे सोहळे साजरे व्हायला लागले. याला कारणही तसेच आहे. परकीय भाषा जरूर शिकायला हव्या व त्या भाषांचा आदर करावा. परंतु त्याचवेळी आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये असे जे आवाहन या माध्यमातून भाषातज्ज्ञ करीत आहेत. आता तर इंटरनेटमुळे जगभरातील भाषा एका क्लिकवर शिकता येणे शक्त झाले आहे. मात्र यात आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये हाच यातून संदेश दिला जात आहे. प्रत्येक देशात एका विशिष्ठ भाषा बोलल्या जाते. मात्र ती भाषा आपण देखील शिकू  शकतो ते देखील घर बसल्या. मात्र एखादी दुसरी मातृभाषा शिकण्याच्या नादात  आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करुन नये हे तरुणाईने लक्षात घेण्याची गरज आहे. आज फॅशन म्हणून अनेक विविध भाषा शिकण्याचा ट्रेन्ड आला आहे. माझी मातृभाषा ही सर्वांत चांगली मातृभाषा आहे असे म्हणून कोणी इतरांच्या मातृभाषेचा द्वेष करू नये. आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. आपल्या मातृभाषेचा विकास देखील आपल्याच हाती असतो. आजची तरुणाई आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण व विकासासाठी आपल्या मातृभाषेला ते कुठे पाहतात, तिचे स्वरक्षण व विकासासाठी या तरुणाईच्या डोक्यात काय कल्पना आहेत हे आपण तरुणाईकडून जाणून घेणार आहोत.मातृभाषेचा अभिमान आहेचआपण महाराष्ट्रात राहतो अन् मराठी आपली मातृभाषा आहे. याचा मला अभिमान आहे. मात्र आपल्याकडे हिंदीचा जास्त उपयोग केला जातो. आज सर्व भाषा इंटरनेटवर शिकता येतात. तेव्हा आपल्या वयक्तीक प्रोफाईल स्ट्राँग करण्यासाठी आपण इतर भाषा देखील शिकायला हव्यात. मात्र आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये. आज मराठी ही माझी मातृभाषा आता स्मार्टफोनवर देखील आल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.- विजय वटकर